तुमसर-गोबरवाही हा आंतरराज्यीय रस्ता आहे. गोबरवाही ते तुमसर व तुमसर ते देव्हाडी रस्ता बांधकामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. गोबरवाही ते देव्हाडी रस्त्यावर सुमारे एक हजार वृक्ष डौलाने उभे आहेत. डेरेदार वृक्ष उन्हाळ्यात सावलीसाठी महत्वाचे ठरतात. विशेष म्ह ...
दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर नाममात्र डांबर असून रस्त्यावर पडलेले असंख्य खड्ड्यांची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकते, अशी वाईट अवस्था झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्याला मिळालेले मंत्रिपद आणि सत्ताधारी पक्षाचे वर्चस ...
तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे. ...
वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीन ...
भंडारा जिल्हा नैसर्गीक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या वैनगंगेची रेती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथील रेतीवर तस्करांचा डोळा असतो. जेसीबीच्या माध्यमाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. शासकीय ...
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या ग्रामपंचायीत केंद्र चालकांचा संप सुरू आहे. अशावेळी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत नोंदणी करून घेण्याबाबत त्यांनी सुचना ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कामाबाबत संशय निर्माण होत आहे. पुलाचा पोचमार्गावर मध्यभागी लांब तडे गेले आहे. पुल दगडी असून अंडरपासजवळील दगडांनी जागा सोडली आहे. दगड तिरपे झाले आहे. पोचमार्गात दोष निर्माण ह ...
भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु मुंबईसारखे व्यापक स्वरुप अद्यापही येथील दहीहंडीला आले नाही. गांधी चौक, जलाराम चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. ...
महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी युनियन आयटक जिल्हा शाखेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा बसस्थानक भंडारा येथून काढून जिल्हापरिषदेवर नेण्यात आला. आशा कर्मचाऱ्यांना ज्या कामाचा कसलाच मोबदला मिळत नाही, ते काम आयुष्यमान भारत योजना असो की, निप्पी सायरप, आ ...