पाच दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ प्रकल्पांत मुबलक जलसंचय झाला आहे. यातील २९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी त ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून ...
मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस बरसत सुरु असून मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा आंतरराज्यीय पुलावरुन पाच ते सहा फुट पाणी वाहत आहे. दोन्ही राज ...
सिहोरा परिसरात अनेक तलाव आहेत. यात बहुतांश तलाव जिल्हा परिषदच्या अखत्यारित आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत तलावांची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ४५० रुपये प्रति हेक्टर आर दराने तलाव लिलावात काढण्यात येत आहेत. ...
परसोडी येथील महात्मा गांधी वॉर्ड क्र. १ ची आहे. दरम्यान दोन तीन दिवसापासून जवाहरनगर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. काल सविता ही घरी एकटीच होती. वनी येथे जाण्याच्या बेतात असताना धुणी, भांडी करीत असताना अचानक दहा ते पंधरा फुट उंच अडीच फुट रुंद कुळा मात ...
या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कर्मचारी सहभागी होणार असून जोपर्यंत शासन जुनी पेंशन योजना लागू करीत नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत संप सुरु ठेवण्याचा इशारा समन्वय समितीने उपजिल्हाधिकारी विलास ...
येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार ...
लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मुळ मतदान केंद्र याही निवडणुकीसाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यात १२०६ मतदार केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या केंद्रांसाठी पाच हजार ३१४ कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष १३२९, ...
साकोली येथील नरेश तिडके आपल्या परिवारासह राहत होते. सहा वर्षापुर्वी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार होता. वडिलांच्या निधनानंतर आईच्या आधाराने राहत होती. परंतु ऑगस्ट महिन्यात नरेशची पत्नी निशा हिचाही आजा ...