बावनथडी नदीच्या तिरावर १२०० लोकवस्तीचे पिंडकेपार गाव आहे. एक हेक्टर ९५ आर जागेत गावठाण आहे. तर ४८ हेक्टर ९५ आर जागेत वनविभागाचे क्षेत्र राखीव आहे. या गावात शासकीय जागा आणि नदीपात्रात ४९ आर जागा नोंद आहे. परंतु या जागेवर गावातील काही नागरिकांनी अतिक्र ...
संपूर्ण राज्यात बैल पोळा साजरा केला जातो. भंडारा तालुक्यातील परसोडी (जवाहरनगर) येथे भरणाऱ्या पोळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १८५८ पासून दरवर्षी येथे पोळा भरविला जातो. संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेला हा पोळा सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. परिसरातील हजा ...
ग्रामीण भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विकणाºयावर दंडात्मक कारवाई करुन कायमस्वरुपी बंदी घालण्याचा ठराव भंडारा नगरपरिषदेने यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१८ ला घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभर जिल्हा प्रशासनाने बंदीचे निर्देश दिले. ...
भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन ...
डिजीटल महाराष्ट्र संकल्पनेत महत्वाची भुमिका पार पाडणाºया राज्यातील हजारो संगणक परिचालकांकडे शासन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. भंडारा तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायतीचा समावेश असून ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि सुसूत्रतेने चालावा, ...
राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त ...
तुमसर विधानसभा मतदार संघात विकास शुन्य असून शासकीय योजनेंतर्गत पेटी वाटपात अनियमितता आहे. मतदार संघात सिंचनाचा प्रश्न कायम असून कारखाना बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. सत्ताधारी केवळ पोकट आश्वासने देत असल्याचे त्यांनी सांगितले. ...
खैरी, सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहेत. येथील शेतकऱ्यांना घरांचा व शेतीचा अल्प मोबदला मिळाला. काही घरे शासनांने संपादित केले नाही. सदर गावात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. ...
पवनी तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्प आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ११४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त प्रकल्पीय साठा ७४०.१७ दलघमी आहे. मात्र विविध कारणांनी गत काही वर्षांपासून या प्रकल्पाचा जलस्तर अधिकाध ...
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ज्येष्ठांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने विविध समस्या ... ...