विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्याची ४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. त्यात बुधवारी गांधी जयंतीनिमित्त सुटी आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या हातात आता दोन दिवस उरले आहे. अशा स्थितीत अद्यापही कोणत्याच पक्षाने उमेदवारांची नावे घोषित केली नाही. दोन दिवसापूर्व ...
विधानसभा निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. नामांकनाला प्रारंभ झाला आहे. मात्र भाजपसह कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. सर्वांचे लक्ष विविध पक्षांच्या उमेदवारी घोषणांकडे लागले आहे. अशातच मंगळवारी भाजपने १२५ ज ...
हरदोली शिवारातील वनविभागाच्या राखीव जागेत रेतीचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभारण्यात आला आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे विस्तीर्ण खोरे आहेत. या नदींच्या पात्रातून रेतीची विदर्भासह अन्य राज्यात मोठी मागणी आहे. यामुळे रे ...
गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ३४३० घरकुल अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. थेट रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात आॅनलाईन पध्दतीने वर्ग केली जात असली तरी जनधन खात्याचा सावळा गोंधळ, घरांच्या कामाचे टप्प्यानुसार मुल्यांकन व रक्कम देण्यास हो ...
शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी संकटाचाच सामना करावा लागतो. गत वर्षी सिंचनाअभावी धान पीक करपल्याने नुकसान झाले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या प्रतीचे धान पिकाची लागवड केली. परंतु यावर्षीही असमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महिन्याभरापासून ...
विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हवाला व्यवसायावर करडी नजर ठेवली आहे. तसेच ठिकठिकाणी तपासणी नाके सुरु करण्यात आले असून या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. साक ...
रस्ते कंत्राटदार व विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कुरण ठरले आहेत. परिसरातील एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. रस्ते दुरुस्तीच्या नावावर मलाई खाण्याचे काम झाले. करडी ते पालोरा मार्गावर विद्युत उपकेंद्राजवळ मोरीचे बांधकाम करताना व्यवस्थित दबाई न केल्याने आज ...
वातावरणात हवेची आर्द्रता ७५ ते ८० टक्केच्या जवळपास असल्याने रोगाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना त्वरित करावीे, असे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील न ...
वीज वितरण कंपनीला अनेकदा तक्रारी करूनही कंपनी तक्रारी सोडविण्यास पुढाकर घेत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकारा विरोधात साहुली ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या सोडविण्याचे निवेदन साव ...