अवैध रेती उत्खनन विरोधात उपोषणाला बसलेल्या वलनीचे सरंपच दिपक तिघरे व त्यांचे सहकारी यांच्याशी खासदार मेंढे यांनी उपोषण ठिकाणी भेटून या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर खा. मेंढे यांनी पवनीचे तहसिलदार यांच्याकडे जाऊन यासंबंधी विचारणा देखील केली. ...
कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंत अखंड असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. अड्याळ येथे होत असलेल्या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी होत आहे. अड्याळ आणि परिसरातील असंख्य गावात आजही काकड आरतीची परंपरा कायम आहे. ...
सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळले जातात. अनेक शेतकऱ्यांनी दुधाच्या व्यवसायातून समृद्धीचा मार्ग स्वीकारला आहे. शेतीतून काहीच हाती येत नसल्याने शेतकºयांची भीस्त दूध उत्पादनावरच असते. त्यामुळे प्रत्येक श ...
शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. गतवर्षी बघेडा व कारली जलाशय अंतर्गत येणाºया गावातील शेतकºयांना ऐन वेळेवर उन्हाळी धान पिकाला पाणी मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी आदी रबी पिके वेळ निघून गेल्यामुळे लागवड करता आली नाही. हजारो एकर जमीन ...
अयोध्या प्रकरणाचा काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सकाळी १०.३० वाजतापासून अनेकजण दूरचित्रवाणी संचापुढे बसल्याचे चित्र दिसत होते. सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत होत असल्याचेच दिसून आले. सकाळपासू ...
तालुकानिहाय दररोज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल मागितले जात असून पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. तरी देखील विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पीक नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सर्व यंत्रणांच्या मदतीने अद्यापही सुरू आहे. भंडारा तालुक् ...
रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात ग ...
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. अस्मानी संकटांशी सामना करीत येथील शेतकरी धानाची मळणी केली. धान विक्रीनंतर लवकर पैसा हाती येईल, असा समज शेतकऱ्यांचा झाला. शेतकऱ्यांनी वाहनी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद् ...
चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यासाठी पाटबंधारे विभाग रोटेशन पद्धतीचा अवलंब करीत आहे. गेल्यावर्षी डाव्या कालव्यांतर्गत काही कालव्यांना पाणी वितरित करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक गावे वंचित राहिली. या गावांचा आजवर विचार करण्या ...