जिल्ह्यात ७३ आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. गोदामाच्या अभावाने खरेदी मंदावली आहे. परिणामी शेतकºयांना आपला धान उघड्यावरच ठेवावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आधारभूत केंद्रावर शेकडो क्विंटल धान उघड्यावर आहे. गत आठ दिवसांपासून अवकाळी पावस ...
जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शरद भेलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय सहाय्यक उपसंचालक डॉ.कृपाचार्य बोरकर, प्राचार्य हेमंत केळवदे, नगरसेवक सचिन बोपचे उपस्थित होते. नग ...
तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे, अभिषेक कारेमोरे, देवचंद ...
गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात असलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर असलेले धान ओले होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचा सामना शे ...
घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलली रक्कम १ लाख ३० हजार रूपये असून मनरेगा अंतर्गत मजुरी १८ हजार २७० रूपये, असे एकूण १ लाख ४८ हजार २७० रूपये प्राप्त होतात. सदर अनुदानातून लोखंड, सिमेंट, विटा इत्यादी साहित्याचा खर्च करावा लागतो. सदर साहित् ...
बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन ...
१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच् ...
लाखांदूर तालुक्यात टाकलेल्या छाप्यात एका बार मालकाला विदेशी दारूसाठा अवैधरित्या पुरवताना रंगेहात पकडले. यामध्ये बारमालकाकडून विदेशी दारूच्या १४ पेट्या, चार चाकी बोलेरो गाडी असा एकूण नऊ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई शनि ...
दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातर्फे याबाबत सूचनाही देण्यात आली होती. वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरोखर ठरला. जिल्ह्यात कुठेही गारपीट ...