भंडारा जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा अभयारण्यांतर्गत कोका अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना १८ जुलै २०१३ रोजी करण्यात आली. १०० चौरस किलोमीटर मध्ये असलेल्या या अभयारण्यातून तुमसर-साकोली हा राज्यमार्ग आणि लाखनी मार्ग जातो. अभयारण्याच्या निर्मितीपूर्वी हा ...
भंडारा जिल्हा १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ६६ केंद्रावर तब्बल ५२ कोटी रुपयांचा धान खरेदी करण्यात आला. मात्र महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळत नव्हते. शेतकरी हवालदिल झाले होते. बँकांमध्ये जाऊन चौकशी करीत होते. प ...
अमित माणिकचंद मेश्राम (३०) रा.सिहोरा असे मृताचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशातील फुलचूर येथील रहिवासी आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो सिहोरा येथील साई कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. विशेष म्हणजे अमीतचा विवाह ठरला होता. सोमवारी तो कटंगी येथे निय ...
भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे ...
कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या पर्यटन स्थळाने सुरळीत आणि उदयोन्मुख प्रवास केला आहे. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी ...
भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गीक संकटाचा सामना करत आहे. शासनाने घोषित केलेली आधारभूत अत्यल्प आहे. यात शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नाही. दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे. आणि प्रत्यक्ष हाती येणारी उत्पन्न य ...
पवनी तालुक्यातील जुनोना, कोदुर्ली व अन्य रेती घाटांमधून रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर नाही. कालही कोदुर्ली घाटावर महसूल प्रशासनाने पाच ट्रॅक्टर पकडले. त् ...
परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ...
उशिरा का असेना सामाजिक वनीकरण विभागाला जाग आली. मजुरांना तब्बल सहा महिन्यानंतर हक्काची मजूरी मिळाली. त्यामुळे मजूर वर्गात आनंद असला तरी दोषी अधिकारी-कर्मचारी आजही मोकाट आहेत. जोपर्यंत भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन निलंबित होत नाह ...