नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
साकोली तालुक्यातील एकोडी येथे संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या गोपालकाल्याच्या कीर्तनात ते प्रबोधन करीत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, होमराज कापगते, नंदू समरीत, देवराव भांडारकर, शंकर राऊत, येथील सरपंच भूमीता तिडके, उपसरपंच राहुल ...
भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहि ...
नाना पटोले म्हणाले, पोहण्यामुळे शरीरातील व्याधी दूर होऊन नवीन उत्साह संचारतो. पंजाब राज्यात क्रीडा खेळांना खूप महत्व दिले जाते. महाराष्ट्रातही विविध खेळांच्या माध्यमातून युवकांना संधी प्राप्त करून देण्यात येईल असे सांगून जलतरण पटूंना स्पर्धेसाठी शुभे ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्या ...
यातही दहा पोलीस कर्मचारी ठाण्याच्या रेकॉर्डवर असून काही पोलीस कर्मचारी लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत, तर काही खेळ विभागात आहेत. यातच काहींनी निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे अपुº ...
जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वर्ग ५ ते १२ पर्यंत करडी, निलज खुर्द, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज., बोरी, मोहगाव, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार आदी गावातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ...
कारधा ते निलज या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे बांधकाम होताना यापूर्वीच अनधिकृतपणे महामार्ग बांधकामाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेलगतच्या हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. एकीकडे शासनाकडून पर्यावरणपूरक योजनांची प्रशासनाकडून क ...
पाच दिवसाच्या आठवड्यावर ‘लोकमत’ने सर्वसामान्य नागरिक आणि अधिकारी, कर्मचाºयांशी संवाद साधला. तेव्हा विरोधाभाषी चित्र पुढे आले. सर्वसामान्यांच्या दृष्टीने शासकीय कार्यालयात वेळेवर कामच होत नाही. त्यामुळे आठवडा कितीही दिवसाचा केला तरी आम्हाला त्याचा उपय ...
प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच ...