शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोहवृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या वृक्षातून होत असते. त्यातील ९० टक्के फुलांचा वापर दारूसाठी होतो. या कल्पवृक्षाला राजाश्रय मिळाल्यास शासनाच्या महसुलात भर पडेलच, शिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ...
भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धानाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. लॉकडाऊनच्या काळात हा धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. मात्र जिल्ह्यात उन्हाळी धानासाठी केवळ एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू असल्याने हजारो क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत ...
भरण स्थळावर ज्या तलाठ्याने पंचनामा केला. त्या पंचनाम्यात गिट्टी ही वडद पहाडी येथील होती असे स्पष्ट नमूद आहे. ज्या ठिकाणावरुन गिट्टी भरण्यात आली. त्याच ठिकाणची रॉयल्टी अपेक्षीत होती. मात्र सदर प्रकरणात रॉयल्टी तुमसर तालुक्यातील होती. जवळपास सात दिवस स ...
अनेक रुग्ण कोरोनावर मात करुन बरे देखील होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. गोंदिया येथील एका कोरोना बाधीत युवकाने आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन बाळगून कोरोनावर मात केली. त्याचा २८ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने घराबाहेर पडत ...
कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या काळात आंतरजिल्ह्यात व परराज्यात होणारी वाहतूक व्यवस्था बंद पडल्याचे सांगण्यात येत असून जीवनावश्यक वस्तू असलेल्या मिठाचा पुरवठा होत नसल्याचे सांगू ...
कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या व परत जाऊ इच्छिणाºया, स्थलांतरीत कामगारांना परतीची हमी द्या, भाडेवसुल करणे बंद करा व त्यांना प्रवास खर्च द्या, कोरोनाच्या अग्रभागी राहत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्या संरक्षक साहित्य पुरवा, त्यांच्या कामाला दाद द् ...
गत चार महिन्यांपासून साकोली नगरपरिषद हा वाद पेटला आहे. मात्र यावर अजूनपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. सध्या साकोली येथे मुख्याधिकारी माधुरी मडावी रूजू झाल्या आहेत. शिस्तबध्दता व नियमांचे कायदेशीर पालन करत नगरपरिषदेचे काम सुरू आहे. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुटीच्या कालावधीत ऑनलाईन अभ्यासक्रमाची आवड निर्माण व्हावी यासाठी संचालक राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषदेतर्फे दीक्षा अॅप डाऊनलोड करण्यासाठी शाळांना सांगण्यात आले आहे. ...
विविध शहरातून गावाकडे परतलेल्या मजुरांना शासन आदेशाप्रमाणे फिजीकल डिस्टन्सिंगचा वापर करीत कोरोनाबाबत उपाययोजना राबविण्यात येत आहे. बंधाऱ्याचे गाळ काढणे, खोलीकरणाचे काम करणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. ...
गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्य ...