जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६८८ कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. या कार्डधारकांना सरकारकडून मिळणाºया राशनास कोणतीही अडचण येत नाही. मात्र अद्यापही ऑनलाईन नोंदणी न झालेले ४३ हजार ६८८ शिधापत्रिकाधारक आजही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधा ...
भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. येथे लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्या ...
तालुक्यातील ७० शाळांनी विद्यार्थी प्रवेश लिंक तयार केली असून इतर शाळाही लिंक तयार करीत आहेत. सध्याच्या बिकट परिस्थितीत ही लिंक संजीवनी ठरत आहे. सदर लिंक तयार करण्याच्या उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे. तुमसर तालुक्याच्या या उपक्रमा ...
कुणाकडेही रेडिओ नसल्याने जुनी मंगळवारी वॉर्डात गुजरात पलन यांच्या घरापुढे रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी मंडळी जमा झाली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी ऐकताच उपस्थित जनता भावनाविवश होवून अश्रू ढाळायला लागले. तेथेच शोकसभा घेण्यात आली. ...
सागर सत्यनारायण कोयडीवार (२७) रा. पिंपळगाव कोहळी ता. लाखांदूर असे अटकेतील बार मालकाचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार १० ते ११ एप्रिल दरम्यान लाखांदूर- वडसा मार्गावरील गोल्डन बिअरबारमध्ये चोरी झाल्याची तक्रार बार मालक सागर कोयडीवार याने लाखांदूर पोलीस ठाण ...
केंद्र व राज्य शासनाने राशन कार्डधारकांना लॉकडाऊनच्या काळात तांदूळ, गहू वितरण सुरु केले आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची एकप्रकारे सोय झाली. परंतु आता या धान्यासोबत त्यांच्यापुढे नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. गत तीन आठवड्यापासून सर्व व्यवहार ठप्प ...
तुमसर शहरात प्रवेश करणारा तथा राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील घटना कैद करण्याकरिता खापा चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. एका उंच लोखंडी खांबावर तो बसविण्यात आला. काही दिवस तो सुरु होता. त्यानंतर त्याची दिशा बदलविण्यात आली. सध्या एक पेट ...
गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजवंत लोकांपर्यंत पोहचवून तलाठ्यांमार्फत अन्नधान्य व आवश्यक साहित्याचे वितरण घरापर्यंत करण्यात ...
जिल्ह्यातील एकाही कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे आदेश दिले. त्यानुसार माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ...