कोरोना संदर्भातील माहिती व जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतुचा लाभ नागरिक घेत असल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७१९०८ नागरिकांनी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड केले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावरही प्रशासन ...
तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारा पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठ ...
यासंबंधात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याने याकडे विभागाचे लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावात पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचना ...
बावनथडी (राजीवसागर) प्रकल्पाची वितरिका कारली-चिचोली शिवारातून जाते. सन २००७ मध्ये या वितरिकेचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु तांत्रिक कारणामुळे येथील परिसरातील शेतशिवारात सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. प्रथमच सन २०१९ मध्ये उन्हाळी धान पिकाला ...
भंडारा जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील सर्वात मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला त्वरीत मंजुरी देवून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी वनविभागाच्या वरिष् ...
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ अॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही ही माहिती कळते. या अॅपमध्ये मोबाईल नंबर, ब्लुट्यूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्या ...
कारली-चिचोली वितरिकेवरून कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली आदी शेतशिवारातील उन्हाळी धानाला जानेवारीपासून पाणी मिळत आहे. सध्या धान ओंबीवर आला असल्याने पाण्याची आवश्यकता आहे. मात्र आता कालवा फुटून पाणी नाल्यातून वाहून जात आहे. त्यामुळे धानाला पाणी मिळण ...
मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षीच सुरु होतात. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार व लॉकडाऊनची पार्श्वभूमी लाभली असतानाही भंडारा जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचाय ...
तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून पाणी नाल्याला वाहत असल्याचे बुधवारी पहाटे नागरिकांच्या लक्षात आले आहे. या कालव्यातील पाणी जवळपासच्या शेतात शिरत असल्याने धान पीक संकटात आले आहे. ...
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्र्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हा ...