शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

आता कृषी विक्रेत्यांना असणार शिक्षणाची अट

By admin | Updated: January 10, 2016 00:41 IST

कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

खळबळ : पदवीधारकांना मिळणार परवानाखराशी : कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या अधिसूचनेमुळे पदवीशिवाय कृषी केंद्र चालविणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. अनेक कृषी केंद्रचालकांचा या निर्णयावर रोष असला तरी शेतकऱ्यांना योग्य सेवा मिळावी यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे कृषी विभागाचे मत आहे. किटकनाशके, खाद्यान्नाच्या सेवा देणाऱ्या कृषी विक्रेत्यांना शैक्षणिक अट अनिवार्य करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. ही अधिसूचना जारी झाल्यापासून दोन वर्षाच्या आत बीएससी कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आल आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना आले आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना पदवीधर कर्मचारी नियुक्त करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जुन्या परवानाधारकांना स्वत: पदवी मिळविणे बंधनकारक आहे. राज्यात १ लाख ३८ हजार कृषी सेवा केंद्र आहेत. यामध्ये काही पदवीधर तर काही अन्य शैक्षणिक पात्रतेचे आहेत. (वार्ताहर)