शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

आता कृषी विक्रेत्यांना असणार शिक्षणाची अट

By admin | Updated: January 10, 2016 00:41 IST

कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

खळबळ : पदवीधारकांना मिळणार परवानाखराशी : कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या अधिसूचनेमुळे पदवीशिवाय कृषी केंद्र चालविणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. अनेक कृषी केंद्रचालकांचा या निर्णयावर रोष असला तरी शेतकऱ्यांना योग्य सेवा मिळावी यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे कृषी विभागाचे मत आहे. किटकनाशके, खाद्यान्नाच्या सेवा देणाऱ्या कृषी विक्रेत्यांना शैक्षणिक अट अनिवार्य करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. ही अधिसूचना जारी झाल्यापासून दोन वर्षाच्या आत बीएससी कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आल आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना आले आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना पदवीधर कर्मचारी नियुक्त करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जुन्या परवानाधारकांना स्वत: पदवी मिळविणे बंधनकारक आहे. राज्यात १ लाख ३८ हजार कृषी सेवा केंद्र आहेत. यामध्ये काही पदवीधर तर काही अन्य शैक्षणिक पात्रतेचे आहेत. (वार्ताहर)