शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आता कृषी विक्रेत्यांना असणार शिक्षणाची अट

By admin | Updated: January 10, 2016 00:41 IST

कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

खळबळ : पदवीधारकांना मिळणार परवानाखराशी : कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या अधिसूचनेमुळे पदवीशिवाय कृषी केंद्र चालविणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. अनेक कृषी केंद्रचालकांचा या निर्णयावर रोष असला तरी शेतकऱ्यांना योग्य सेवा मिळावी यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे कृषी विभागाचे मत आहे. किटकनाशके, खाद्यान्नाच्या सेवा देणाऱ्या कृषी विक्रेत्यांना शैक्षणिक अट अनिवार्य करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. ही अधिसूचना जारी झाल्यापासून दोन वर्षाच्या आत बीएससी कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आल आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना आले आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना पदवीधर कर्मचारी नियुक्त करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जुन्या परवानाधारकांना स्वत: पदवी मिळविणे बंधनकारक आहे. राज्यात १ लाख ३८ हजार कृषी सेवा केंद्र आहेत. यामध्ये काही पदवीधर तर काही अन्य शैक्षणिक पात्रतेचे आहेत. (वार्ताहर)