शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
6
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
7
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
8
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
9
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
10
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
11
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
12
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
13
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
15
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
16
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
17
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
18
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
19
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
20
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

ठळक मुद्देसायबर पोलिसांची कामगिरी : आयएमईआय क्रमांकावरून शोधले ५० मोबाईल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकदा मोबाईल हरविला किंवा चोरीस गेला तर तो परत मिळण्याची आशाच नसते. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईलचा शोध घेवून मूळ मालकास परत केले. हरविलेला आपला मोबाईल परत मिळत असल्याचे पाहून प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाणे ही दैनंदिन बाब झाली आहे. अनेकांचे महागडे मोबाईल चोरीस जातात किंवा कुठेतरी हरविले जातात. परंतु एकदा हरविलेला मोबाईल परत मिळत नसल्याने अनेक जण तक्रारही करीत नाही. मात्र हरविलेला मोबाईलही सापडू शकतो, हे भंडारा सायबर पोलीस ठाण्याने सिद्ध केले आहे. जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचा या ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. आयएमईआय क्रमांकाला ट्रेसिंग करून मोबाईल शोधण्यात आले.
एक दोन नव्हे तब्बल ५० मोबाईल सायबर पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर त्या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभात मूळ मालकाला त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण पवार, दिनेंद्र आंबेडारे, गौतम राऊत, स्रेहल गजभिये, राजेंद्र कापगते, सुमेध रामटेके, निलेश फाये, निखिल रोडगे, उमेश्वरी नाहोकर आदी उपस्थित होते.

हरविलेल्या मोबाईलची तक्रार आवश्यक
मोबाईल चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. अन्यथा या मोबाईलचा गैरवापर होवू शकतो. तक्रार नसल्यास मूळ मालकावरच गुन्हे दाखल होवू शकतात. मोबाईल हरविल्यास सर्वप्रथम पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे एलसीबीचे रवींद्र मानकर सांगितले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस