शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
3
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
4
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
5
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
6
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
7
३ वर्षांपूर्वी बिसनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
9
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
10
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
11
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
12
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
13
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
14
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
15
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
16
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
17
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
18
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
19
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
20
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

जिल्ह्यातील ५२ रेतीघाटांचा लिलावाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:33 IST

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ...

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ५२ रेती घाटांची लिलाव प्रक्रियेला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. तुमसर तालुक्यातील सात ते आठ रेती घा टांचा त्यात समावेश असल्याची माहिती आहे.

बावनथडी व वैनगंगा नदी रेती घा टा करिता प्रसिद्ध आहे मागील दोन वर्षांपासून येथील लिलाव प्रक्रिया रखडली होती. पर्यावरणाच्या येथे हित लक्षात घेण्यात आले होते. शासनाने यावर बंदी आणली होती. पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतीला ग्रामीण व शहरी भागात मोठी मागणी आहे अनेक बांधकामे यामुळे रखडली होती विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने नियमानुसार रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. खनिकर्म विभाग महसूल प्रशासन व पर्यावरण यांच्या अंतिम निर्णयानुसार रेती घाट लिलावाला हिरवी झेंडी देण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात रेती चोरी: रेती घाटांचे लिलाव नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात आली मागील दोन वर्षात नदीपात्र पोखरून काढण्यात आले. यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते बावांथाडी वैनगंगा नदीच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत त्यामुळे मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी महाराष्ट्राच्या सिमेतील मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन केले आहे यामुळे राज्याचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडले. आजही रेतीची चोरी सुरूच आहे शासनाने रेती उत्खननावर बंदी आणली होती परंतु रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीचे नियमबाह्य उत्खनन केले.

बॉक्स

रेती चोरीला बसणार आळा

रेतीघाटांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे रेती चोरी ला आळा बसेल व शासनाला महसूल मिळेल सध्या बावनथडी व वैनगंगा नदी पात्रात मुबलक रेतीसाठा उपलब्ध आहे. येथील पांढरेशुभ्र दाणेदार रेती दर्जेदार आहे या रे तिला शहरात बांधकामाकरिता प्रथम पसंती देण्यात येते त्यामुळे तिला मोठी मागणी आहे दररोज शेकडो ट्रक रेती शहराकडे जाते. नदीपात्रातील रेती उत्खनन केल्याने अनेक गावांना धोका वाढला आहे.त्यामुळे लिलाव झालेल्या नदीपात्रातून नियमानुसार रेतीचे उत्खनन करण्याची गरज आहे याकरिता महसूल विभागाची पथके तैनात करण्याची गरज आहे. ज्यामुळे नदीचे अस्तित्व कायम राहील.