शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

प्रभारींच्या खांद्यावर सिंचन प्रकल्पाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:41 IST

तालुक्यात शेती निसर्गावर आधारित आहे. त्यामुळे शेती करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे तालुक्यातील महत्वपूर्ण अशी दोन प्रकल्पाचे काम सुरु आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होईना : भिमलकसा प्रकल्पाचे बांधकामही कासवगतीने

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात शेती निसर्गावर आधारित आहे. त्यामुळे शेती करणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे तालुक्यातील महत्वपूर्ण अशी दोन प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पासाठी नियुक्त उपविभागीय अभियंता हे प्रभारी आहेत. त्यामुळे हे प्रकल्प कधी पूर्ण होतील याची निश्चित माहिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.साकोली तालुक्यात पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो. रोजगाराच्या इतर संधी उपलब्ध नसल्याने युवा वर्गही शेतीकडे वळला आहे .परंतु सिंचनाची सोय नसल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे युवा शेतकरी वर्गाची शेतीविषयी उदासीन मानसिकता आहे. तरीही दुसरा रोजगारच नाही. म्हणून शेती करिता आहेत.तालुक्यात कुंभली येथे निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सुरु आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असले तरी हा प्रकल्प पूर्णपणे तयार झाला नाही. यावर्षी पावसाळ्यात कुंभली, शिवणीबांध, खंडाळा या तलावात या प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आले. तरीही तालुक्यातील इतर तलावात पाणी सोडण्यासाठी कॅनलचे काम अपूर्णवस्थेत आहेत. त्यामुळे तलावात पाणी सोडण्यात आले नाही.तालुक्यातील दुसरा भिमलकसा प्रकल्प हा वनकायद्यात अडकला होता. यावर्षी याही प्रकल्पाचे ग्रहण सुटले व वनकायद्यातून मुक्तता होवून या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले व पावसाळ्यापूर्वीच या प्रकल्पाचे काम सुरु झाले. मात्र हे काम कासवगतीने सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होऊन पाणी शेतीसाठी मिळणार याचा नेम नाही. कारण या विभागांतर्गत वारंवार उपविभागीय अभियंता हे प्रभारीच पाठविले जातात.दोन महिन्यापूर्वी येथील उपविभागीय अभियंता चोपडे यांची सांगलीला बदली झाली. त्यांच्या जागी देवरीचे उपविभागीय अभियंता कापसे यांचेकडे प्रभारी चार्ज देण्यात आला. त्यामुळे ते देवरी व साकोलीचे काम पाहत आहेत. दोन ठिकाणचा चार्ज असल्याने साकोलीकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाने स्थायी उपविभागीय अभियंता देऊनही दोन्ही प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी शेतकºयांची आहे.