शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘चांदपूर इको टुरिझम’ ठरले दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 5:00 AM

सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ पासून या पर्यटन विकास मंदावला आणि पर्यटन स्थळ भकास बनू लागले.

ठळक मुद्देगत दोन वर्षापासून शासकीय प्रस्ताव धूळ खात, लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकीकडे शासन पर्यटनस्थळ विकासाबाबत कटीबद्ध असल्याचे सांगत असले तरी गत पाच वर्षापासून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तालुक्यातील चांदपूर ला इको टुरिझम बनविण्याचे केवळ दिवास्वप्नच ठरले असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.सन २००२ मध्ये बिओटी तत्वावर चांदपूरच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने येथे पर्यटनाची व्यवस्था करण्यात आली होती. परिणामी पर्यटकांचा ओढा वाढला होता. दरम्यान कंत्राट संपल्यानंतर संबंधित यंत्रणे पुन्हा निविदा काढलीच नाही व ऑगस्ट २०१२ पासून या पर्यटन विकास मंदावला आणि पर्यटन स्थळ भकास बनू लागले. तेव्हापासूनची ओरड परिसरातील जनता व पर्यटक करीत होते.दरम्यान गत दोन तीन वर्षाअगोदर शासनाने इको टुरिझम अंतर्गत चांदपूर पर्यटनस्थळाचा विकास करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली व भंडारा जिल्ह्यातील एकमेव इको टुरिझम म्हणून या स्थळाला मंजुरीही देण्यात आली. त्यानुसार जिल्हा वन अधिकारी (डीएफओ) भंडाराकडून २३ मार्च २०१७ ला पर्यटनस्थळाचे सर्वेक्षण करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र तो प्रस्ताव अजूनही शासनदप्तरी धूळ खात आहे.पर्यटनस्थळी आणधीच सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची तसेच भाविकांची वाढ होवून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. परिणामी इको टुरिझम अंतर्गत पर्यटनस्थळ विकास होणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.डीएफओ भंडारा यांच्या कार्यालयामार्फत २३ मार्च २०१७ ला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रस्ताव पाठविला गेला आहे. मी नव्यानेच रूजू झाल्याने त्यापुढे प्रस्तावाचे काय झाले याची माहिती नाही.-जी.एफ. लुचे, वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास