शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहाराचा पुरवठा

By admin | Updated: December 16, 2015 00:38 IST

शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणारा शालेय पोषण आहार अत्यंत निकृष्ठ दर्जाचा आहे.

बुबूळ लागलेले कडधान्य : पुरवठाधारकाला शिक्षण विभागाचे अभयपवनी : शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात येणारा शालेय पोषण आहार अत्यंत निकृष्ठ दर्जाचा आहे. तो त्वरीत बंद करावा अशी मागणी मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी शासनाकडे केली आहे.विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी व त्यांना पौष्टीक आहार मिळावे, यासाठी शिक्षण विभाग हा पुरवठा करीत आहे. मात्र, पुरवठा होत असलेले तांदुळ, तिखट, हळद व अन्य कडधान्य मालाचा साठा अत्यंत निकृष्ठ दर्जाचा असूनही त्याकडे लक्ष दिल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांना उपलब्ध साठ्यानुसार अन्न शिजवून दिल्या जात आहे. शहर व ग्रामीण भागात योजनेचे स्वरुप वेगवेगळे आहे. त्यात एकसुत्रीपणासाठी केंद्रीय किचन योजना शासनाचे विचाराधीन आहे. परंतु ही योजना लागू होईस्तोवर ग्रामीण भागातील शाळांना महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत हे धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनता आहारात वापरत नाही अशा प्रकारच्या तांदळाचा पुरवठा शाळांमध्ये केल्या जात आहे. तसेच वटाणा किंवा चवळी, मिरची पावडर, हल्दी पावडर, जिरे, मोवरी हे सर्व साहित्य अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. चवळी व वटाणा किड लावून छिद्र पडलेले असतानाही नाईलाज म्हणून शाळांना स्विकारावा लागतो व तेच शिजवून चारावे लागते. महिना संपल्यानंतर मालाचा पुरवठा केल्या जातो. या प्रकाराकडे शासन, प्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)