शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांत ४२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 10, 2015 00:15 IST

मागील १० वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे.

संजय साठवणे साकोलीमागील १० वर्षांपासून सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. मात्र या उपाययोजनाचा लाभ खरोखरच शेतकऱ्यांना मिळतो काय? ही बाब मागील १० वर्षातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा पाहून लक्षात येते. साकोली तालुक्यात १० वर्षात एकूण ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून यापैकी निम्माच म्हणजे २१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळालेली आहे. साकोली तालुक्यात रोजगाराच्या इतर सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून शेती केली जाते. मात्र निसर्गाचा लहरीपणा व सततची नापिकी व अपुरी सिचंनाची सोय यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी घेतलेले कर्जही फेडता येत नसल्याने बँकाही त्यांना कर्ज देण्यास नकार देते. परिणामी शेतकऱ्यांना पर्याय म्हणून खासगी सावकाराच्या पाशात पडावे लागते. शेवटी कर्जाला कंटाळून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. शासनाचे कठण्ीा नियम, याच्यामुळे मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांना शासन आर्थिक मदतीपासून दूर ठेवते. आजही बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी आर्थिक टंचाईमुळे ‘त्या’ कुटुंबावर दाहक परिस्थिती ओढवलेली आहे.२१ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असून उर्वरित प्रकरणे अपात्र करण्यात आली आहेत.सिचंन प्रकल्प अपुर्णावस्थेतसाकोली तालुक्यात निम्न चुलबंद प्रकल्प, भिमलकसा प्रकल्प व घानोड येथील भुरेजंजी सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम मागील २० वर्षांपासुन सुरु आहे. काम अपुर्णच आहे तर भिमलकसा प्रकल्पाचे ७५ टक्के काम पुर्ण झाले असून उर्वरित काम वनकायद्यात अडकले होते. तीन वर्षापुर्वी वनकायद्यापासून सुटका झाली असली तरी निधी अभावी व केंद्रीय परवानगीअभावी हेही प्रकल्प रखडले आहे. भुरेंजंगी प्रकल्पाची सुरुवात झाली नाही तर हे तिन्ही प्रकल्प पुर्णत्वास आले तर शेतीला सिंचनाची सोय होईल व शेतकरी आत्महत्या रोखण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.कृषी पंपाना वीज जोडणीची प्रतीक्षाबऱ्याच अश्ांी शेतकऱ्यांनी जसे जगेल तसे बोरवेल किंवा विहीरी शेतात खोदल्या. त्यांना वीजवितरण कंपनीने तात्काळ कनेक्शन दिल्यास आजुबाजुच्याही शेतकऱ्यांला पाण्याची सोय होउ शकते. त्यामुळे शेतकरी निसर्गावर अवलंबून राहणार नाही. शासनाने याकडेलक्ष देण्याची गरज आहे. या शेतकऱ्यांनी केली आत्महत्यासन २००५ ला सुकराम पुस्तोडे (३५), रा. साकोली, फकीर खंडाईत (५०) रा. वडद, चंद्रभान वैद्ये (३५) रा. जांभळी. २००६ ला व्यंकट ब्राह्मणकर (३०) रा. महालगांव, मोरेश्वर बहेकार (४८) रा. पळसगाव, रमेश कापगते (३६) रा. सेंदुरवाफा, विठोबा हेमणे (५०) रा. महालगाव, मोरेश्वर भेंडारकर (२४) रा सुकळी, भागरथा तिरपुडे (५०)रा. बोदरा, पाडुरंग रोकडे (५२) परसटोला, बाळकृष्ण टेंभुरकर (६०) साकोली, सतीश बोरकर (३५) खंडाळा, घनश्याम टेंभरे (४५) मोखे किन्ही, रमेश भेंडारकर (३८) पळसगाव सोनका. सन २००७ ला विश्वनाथ ब्राह्मणकर (४०) निलज, युवराज फुंडे (३७) धर्मापुरी, विनायक समरीत (४५) पिंडकेपार, रंजित हुमणे (२५) बम्पेवाडा, दामोधर टेंभरे (५८) मोखे किन्ही, सन २००८ ला ग्यानीराम भोंडे (४५) सातलवाडा, कोलहु फुंडे (४५) बाम्पेवाडा, प्रकाश किरणापुरे (४५) किन्ही मोखे, डकरु टेकाम (७५) पिटेझरी, सन २००९ ला मनोहर गहाणे (४८) निलज, मोरेश्वर कोरे (३६) निलज, सन २०१० ला हरगोविंद हरणे (३८) सानगांव, विश्वनाथ शेंडे (५५) सराटी. सन २०११ ला राजेंद्र कोरे (३५) रा. पळसगाव, आसाराम खोटेले (४०) रा. धर्मापुरी, शंकर नगरकर (४५) विहिरगांव बुराड्या, सन २०१२ ला दिलीप वाढई (४०) एकोडी, मनोहर कान्हेकर (३५) सानगडी, हरिश्चंद्र नेवारे (४५) केसलवाडा, सदारमा चांदेवार (६२) सासरा. सन २०१४ ला प्रमोद कांबळे (४५) रा. धर्मापुरी, दयाराम कोरे (६५) पळसगांव सोनका, सखाराम दोनोडे (४२) परसटोला, महादेव पर्वते (३८) उमरझरी, रमेश रहांगडाले (३६) व बिसन गिऱ्हेपुंजे (६५) किन्ही एकोडी, भागरता कान्हेकर (६८) गिरोला. सन २०१५ ला देवराम डोंगरवार घानोड आमगाव या ४२ शेतकऱ्यांनी कर्जबारीपणाला कंटाळून आत्महत्या केली