लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगद्गुरु शंकराचार्यांनी वाटसरूकडून शिकून घेतली, अद्वैताची व्याख्या! - Marathi News | Jagadguru Shankaracharya learned the definition of Advaita! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जगद्गुरु शंकराचार्यांनी वाटसरूकडून शिकून घेतली, अद्वैताची व्याख्या!

सूर्याचे प्रतिबिंब दूषित पाण्यात पडो, अथवा शुद्ध गंगाजलात, सूर्याच्या अस्तित्वावर काही फरक पडतो का? जर सूर्यामध्ये कोणताही दोष निर्माण होत नाही, तर एका देहातला आत्मा दुषित कसा असू शकतो? ...

मेंदूपर्यंत रक्ताभिसरणासाठी रोज किमान चार वेळा नमस्कार करा; जाणून घ्या कसा! - Marathi News | The brain should be circulating, so bend down and greet at least four times a day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मेंदूपर्यंत रक्ताभिसरणासाठी रोज किमान चार वेळा नमस्कार करा; जाणून घ्या कसा!

नमस्काराचे अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक फायदे आहेत. परंतु, नमस्काराचा मुख्य फायदा म्हणजे आपल्यातला अहंकार दूर होतो आणि आपण शरणागतीच्या अवस्थेत येतो. ...

जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास - Marathi News | Have you ever experienced the quietest place in the world? - Gaur Gopal Das | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जगातली सर्वात शांत जागा तुम्ही अनुभवली आहे का? - गौर गोपाल दास

शांत जागा तुम्हाला सापडेलही, परंतु मन शांत नसेल, तर त्या शांत वातावरणातही तुमच्या मनात कोलाहल सुरू राहिल. शांतता बाहेर शोधू नका, ती तुमच्या आत आहे. ...

सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti - Marathi News | What is the Sunrise Agnihotra process? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti

सूर्योदयाची वेळ ही नेहमी एकसारखीच नसते. सूर्योदयाची वेळ ही सारखी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घ्यायची असतात. सूर्योदयाच्या वेळेला सूर्य पूर्व दिशेकडून क्षितिजावरून हळूहळू वर येत प्रकाशमान होत असतो. त्यामुळे पुरूषोत्ता राज ...

अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti - Marathi News | Why is Agnihotra the highway of life? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti

आपले जीवन हे अनेक मूल्यांवर अवलंबून असते. जीवनातील मूल्यांचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. अग्निहोत्र हा विधी सकाळी आणि संध्याकाळी करण्यासाठी उत्तम असते. अग्निहोत्रचा विधी केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते. म्हणून पुरूषोत्तम राजिमवाले यां ...

संपूर्ण स्वास्थ्यसाठी अग्निहोत्र, आयुर्वेद आणि योग! Why Agnihotra, Ayurveda & Yoga Important In Life - Marathi News | Agnihotra, Ayurveda and Yoga for complete health! Why Agnihotra, Ayurveda & Yoga Important In Life | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :संपूर्ण स्वास्थ्यसाठी अग्निहोत्र, आयुर्वेद आणि योग! Why Agnihotra, Ayurveda & Yoga Important In Life

...

सूर्यास्त अग्निहोत्र प्रक्रिया कशी होते? How is the sunset Agnihotra process done? Lokmat Bhakti - Marathi News | How is the sunset Agnihotra process done? How is the sunset Agnihotra process done? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सूर्यास्त अग्निहोत्र प्रक्रिया कशी होते? How is the sunset Agnihotra process done? Lokmat Bhakti

...

त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव! - Marathi News | Tripuri Pournima is the triumph of Tripurasura's slaughter! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव!

त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. ...

त्रिपुरी पौर्णिमेला होणार, तुलसी विवाह व कार्तिक स्नान समाप्ती! - Marathi News | Tripuri Pournima, Tulsi wedding and Kartik bath muhurta will end! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :त्रिपुरी पौर्णिमेला होणार, तुलसी विवाह व कार्तिक स्नान समाप्ती!

कार्तिक महिन्याला अधिक मासाइतकेच महत्त्व असते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विवाह त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या तुळशीबरोबर लावून दिला जातो. तुलसी विवाहाइतकेच कार्तिक मासात महत्त्व असते, कार्तिक स्नानाला! ...