Next

अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 11:02 AM2020-11-24T11:02:57+5:302020-11-24T11:03:10+5:30

आपले जीवन हे अनेक मूल्यांवर अवलंबून असते. जीवनातील मूल्यांचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. अग्निहोत्र हा विधी सकाळी आणि संध्याकाळी करण्यासाठी उत्तम असते. अग्निहोत्रचा विधी केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते. म्हणून पुरूषोत्तम राजिमवाले यांनी अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -