शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

गाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:09 AM

‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’ 

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील राजापूरचा वारसा अमूल्य ठेवा; पण काळजी नाही इथे आहे अहिल्याबाई होळकरांच्या काळातील मंदिर 

- राजेश राजगुरु  

तलवाडा (जि. बीड) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गापासून २५ कि.मी.अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले गाव राजापुर. तसं पूरग्रस्त म्हणून ओळखलं जाणारं हे गाव पुराच्या अनेक धक्क्यातून शाबित असलेल्या या गावाला देवदेवतांची भरभरु न कृपा लाभलेली आहे.

गावात गोदातीरावर राजेश्वर व रामेश्वर अशी महादेवाची दोन मंदिरे असून हेमाडपंथी बांधकामाचा अप्रतिम नमुना असलेली ही मंदिरे अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधली असल्याचे सांगण्यात येते. त्यातील एक मंदिर शंकर महादेवाच्या शिवलिंगासह  गोदातीरावर दगडांच्या सुंदर घाटावर बांधलेले आहे. रामेश्वर नावाने ओळखले जाणारे हे मंदिर काशीतील रामेश्वरानंतर दुसरे आहे असे समजले जाते. गोदाकाठावर विस्तीर्ण व मजबूत घाट, त्यावर मंदिर असा अप्रतिम बांधकामाचा नमुना आहे. 

दुसरे ग्रामदैवत असणारे महादेवाचे राजेश्वराचे हेमाडपंथी असे भव्य व अप्रतिम असे मंदिर आहे.  या मंदिरातील शिवलिंगाचे नाव ‘राजेश्वर’ असून त्यावरु नच गावाचे नाव राजापूर पडले अशी आख्यायिका आहे. राजेश्वर हे ग्रामदैवत असून अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच या गावात गोदातिरी काकूमाता म्हणून देवस्थान असून दरवर्षी हजारो लोक नवस फेडण्यासाठी येथे येतात. गोदाकाठावर वसलेल्या या गावात प्रवेश करतेवेळीच हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान करिमअलीशाह बाबाचे दर्शन होते. या दर्ग्यात अमावस्या पोर्णिमेला भक्त दर्शनास येतात तर मोहर्रम सणाला येथे ऊरु स असतो. यात कव्वालीसह इतर कार्यक्रमांना हजारो भाविक उपस्थित असतात. या गावात पैठण, मंजरथप्रमाणेच दशक्रि या विधीसाठी दूरवरु न दररोज लोक हजेरी लावतात. पण या लोकांसांठी ना पाण्याची सोय आहे ना निवाऱ्याची. घाटावर बसुनच दहावा करायचा, तिथेच भोजन. ऊन, वारा, पावसात या लोकांची तारांबळ ऊडते.

अमूल्य ठेवा; पण काळजी नाहीगोदावर बांधलेला हा घाट वास्तुकलेसह मजबूत बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे. पाण्याचे मोठमोठे धक्के बसूनही हा घाट मजबुतीने उभा आहे, पण या घाटावर धुण्यासाठी अवजड वाहने लावणे बाजूने अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या घाटाला बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच मंदिरेही पुरातन काळापासून पाण्याचे धक्के खात असून, मोठ्या धिराने उभे असून त्यांची काळजी घेत पुरातून वास्तू जपणे गरजेचे आहे.

‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’ गावात दोन शंकराची मंदिरे, जागृत काकूमाता, हनुमान मंदिर, गणपती मंदिर व गोदातीर असल्याने महाशिवरात्र, मोहर्रम, उरूस व नवस फेडण्यासाठी व धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यासह पिण्याचे पाणी, निवारा नसल्याने अडचणी येतात.

टॅग्स :tourismपर्यटनBeedबीडcultureसांस्कृतिक