ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मुंबई : जेव्हा कोणी पिचला जिवंत खेळपट्टी म्हणून जाहीर करतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते आणि या शब्दाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो, असे मत तामिळनाडूचे प्रशिक्षक वूरकेरी व्ही. रमन यांनी व्यक्त केले. ...
कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौर्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी हे विध ...
औरंगाबाद : अनिष्ट व वाईट प्रवृत्तीची होळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे कृषी विक्रेते व कृषी कंपन्यांतील अधिकार्यांनी बोगस कापसाच्या बियाणांची होळी केली. कापसाचा हंगाम जवळ आला असून, महिनाभरात शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीसाठी बियाणे खरेदीच्या हालचाली ...
नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत. त्यामुळे दूरवरून पाणीपुरवठा योजनेतील पाणी उचलावे लागत आहे. मार्च ते जून या चार महिन्यांत किमान १००० हून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी करावी लागणार आहे. ...
बीड : कृषी विभागासाठी आलेला निधी परस्पर वळविल्याचा मुद्दा बुधवारी स्थायी समिती बैठकीत गाजला. जि.प. उपाध्यक्षा आशा दौंड यांनी निधी परस्पर वळविल्यास गय नाही ...
बीड : जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीनंतर सुरु असलेले लेखापरीक्षण पूर्ण होतही नाही, तोच तत्कालीन (कॅफो) मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांचे ‘डबलबिल’ प्रकरण बाहेर आले ...