याआधी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. ...
गेवराई तालुक्यातील नागझरी येथे एकावर तलवारीने हल्ला करून खून केला होता. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गेवराई ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या खुन प्रकरणी गुरु वारी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यातील डी.बी.पथकाने एका आरोपीस ताब्यात घेतले आहे, ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी ...
गेवराई शहरातील खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्धेची हत्या करून दरोडेखोरांनी सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अद्यापही यामध्ये कसलाच ‘क्ल्यू’ मिळालेला नाही. ...