शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक तांडा योजनेचे अध्यक्षपद देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बंजारा समाजाला डावलून अन्याय केला आहे. बंजारा समाजावर झालेला अन्याय दूर ...

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बंजारा समाजाला डावलून अन्याय केला आहे. बंजारा समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या अध्यक्षपदाची निवड तत्काळ करून बंजारा समाजाला या योजनेचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी गोर सेना प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार केला जातो. भटक्या असलेल्या समाजाला सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी समस्येची जाणीव असलेल्या प्रतिनिधीला जिल्हा नियोजन समिती प्रतिनिधित्व देणे आवश्यक होते. मात्र नुकत्याच जिल्हा नियोजन समिती निवडण्यात आली परंतु बंजारा समाजाच्या एकाही व्यक्तीला स्थान देण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यात बंजारा समाजाचे निर्णायक मतदान आहे. निवडणुकीच्या दरम्यान ओबीसीच्या नावाखाली बंजारा समाजाला सतत खोटी आश्वासने देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने महाराष्ट्रात निर्णायक मतदान केले आहे. असे असताना राज्याच्या मंत्री मंडळात एकही बंजारा समाजाचा मंत्री नाही. त्यामुळे बंजारा समाजाची सत्ताधाऱ्याविरोधात नाराजी वाढत आहे.

बीड जिल्ह्यातही पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सत्ताधारी आमदारांना विजयी करण्यात बंजारा समाजाने सिंहाचा वाटा उचलला आहे. जिल्हा नियोजन समितीत एकाही बंजारा समाजाला स्थान देण्यात आलेले नाही. बंजारा समाजावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या अध्यक्षांची निवड तत्काळ करावी व बंजारा समाजाला या समितीचे अध्यक्षपद द्यावे जेणेकरून बंजारा समाजाला न्याय मिळेल, अशी मागणी संपत चव्हाण यांनी केली आहे.