शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Second Hand Cars : सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, समोर आला नवा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 19:37 IST

वाचा काय म्हटलंय या अहवालात...

देशातील सेकंड हँड किंवा युज्ड कार मार्केट 2026-27 पर्यंत 19.5 टक्के वार्षिक दराने वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, देशातील वापरलेल्या कारची बाजारपेठ सध्या 23 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2026 पर्यंत देशातील छोट्या शहरांमध्ये सेकंड-हँड कारची मागणी दरवर्षी 30 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर देशातील प्रमुख 40 शहरांमध्ये वापरलेल्या कारची मागणी दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडियन ब्लूबुक आणि दास वेल्टऑटो यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 साठी सेकंड हँड कार आणि बाईक उद्योग अहवालाच्या 5 व्या आवृत्तीनुसार, या क्षेत्रातील वाढ अनेक कारणांमुळे होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्टिफाईड कारची उपलब्धता, दुचाकींच्या मालकीच्या सरासरी कालावधीत घट, कमी कालावधीत नवीन मॉडेल्स लाँच करणे इत्यादींचा समावेश आहे.

रिपोर्टनुसार, गेल्या आर्थिक वर्षात देशात 35 लाखांहून अधिक सेकंड हँड कार विकल्या आणि विकत घेतल्या गेल्या. हा आकडा 2020-21 या आर्थिक वर्षातील विक्रमी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, याच कालावधीत जगभरात 40 दशलक्षहून अधिक सेकंड हँड कार विकल्या गेल्या आहेत. आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत देशात सेकंड हँड कारची विक्री 8 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचू शकते. आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत दरवर्षी 19.5 टक्के वाढीचा अंदाज आहे. जुन्या कार आणि नवीन कारचा रेशो या कालावधीत 1.9 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :carकारIndiaभारतbusinessव्यवसाय