शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

टायर बदलायला झाला तर लगेच बदला... नको खेळ प्राणाशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 7:00 AM

टायर योग्यवेळी बदलणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तुमची कार ज्या टायरवर धावत असते, त्या टायरची योग्य काळजी व योग्यवेळी बदलल्य़ाविना सुरक्षित प्रवासाला अचूक आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा टायरकडे कायम लक्ष असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतातअर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातचखराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय

कारच्या टायरबाबत तशा बऱ्याच बाबी आहेत, त्या प्रत्येक कार चालक व मालकाने लक्षात घ्यायला हव्यात पण अनेकदा अतिआत्मविश्वास, कंजूषपणा आणि दुर्लक्ष यामुळे टायर बदलले जात नाहीत, परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. टायर फुटणे, टायर फाटणे,ट्यूब बाहेर पडणे ट्यूबलेस टायर असेल व गरम होऊन फुटला तर वाहन वेगात असेल तर काय होईल, ते न जाणो, अतकी भीषणता टायरकडे दुर्लक्ष झाल्याने होऊ शकते. वाहन व वाहतुकीचे नियम पाळताना तुम्ही तुमच्या वाहनाच्या मग ती कार असो, एसयूव्ही असो की बस असो वा ट्रक असो टायरची काळजी अतोनात घेणे हे तुमच्या व अन्य लोकांच्या प्राणाच्यादृष्टीनेही घेणे गरजेचे आहे. टायरबाबत अनेकजण इतके बेफिकीर असतात, की त्यांना विचारले की त्यांच्याकडून मिळणारी उत्तरे ऐकली की, नको त्यांना ते सांगणे असे वाटते.

साधारणपणे ट्यूबलेस टायर वा सर्वसाधारण ट्यूबसह असणारे टायर हे ३० हजार किलोमीटर इतके चालतात. अर्थात याचा अर्थ असाही नव्हे की ते तितके चालतातच. ते खराबही होऊ शकतात. खराब होण्याची कारणे म्हणजे कार बऱ्याच दिवसांपासून तशीच उभी करण्याची सवय, फार न वापरण्याची सवय., वेगामध्ये व खराब रस्ता असतानाही झटकन वळवण्याची सवय, हवा कमी वा अधिक ठेवण्याची सवय वा चूक, टायरला कट गेला असेल तरी तसाच वापरणे,अलाईनमेंट न करणे किंवा टायर रोटेशन न करता वापरणे, टायरवरील नक्षी घासली गेली व टायरच्या खळग्यातील एक विशिष्ट मर्यादा ओलांडली तरी तो वापरणे, एका बाजूने घासला गेला तरी वापरणे अशा  विविध कारणांचा यात समावेश आहे.

टायर अजून चालेल, पावसाळ्यानंतर बदलू, डिझाईन इतके काही खराब नाही झालेले,रिमोल्ड करून वापरू, मी काही जास्त वेगात कार नाही चालवत, फार रनिंगही नसते माझे अशीही कारणे देत टायर बदलण्याची गरज नाही, याचे समर्थन करणारेही अनेक लोक आहेत. टायर हा तुमच्या वाहनाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याच्या खराब असण्याने अपघात होऊ शकतात, गंभीर अपघातही होऊ शकतात, हेच अनेकांना कळत नाही,. पैसे वाचवण्याच्या नावाखाली कंजूषपणा करीत आपल्याच प्राणाशी खेळणारे कार चालक, मालक पाहिले की मात्र कार वापरण्यासाठी असणारी भारतीय मानसिकता समजून येते. वास्तविक टायर उद्योग हा अतिशय मोठा व पर्याय देणारा असून टायर घेताना त्याबाबत चार लोकांशी बोलून व त्या अनुषंगाने टायरची निवड करणे गरजेचे आहे. टायरसारखी महत्त्वाची बाब दुर्लक्षून चालणार नाही.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारAccidentअपघात