शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आता नव्या कारमध्ये ड्रायव्हरसोबतच फ्रंट पॅसेंजर सीटसाठीही एअरबॅग अनिवार्य, म्हणून घेण्यात आला निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 20:26 IST

Auto News: रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.

नवी दिल्ली - आतापर्यंत भारतामध्ये कारनिर्मिती करताना केवळ ड्रायव्हरसिटवरच एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या. मात्र रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आता आपल्या धोरणात बदल करताना कारमध्ये फ्रंट पॅसेंजरसाठीही एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. हा नवा नियम लागू करण्यासाठी सरकारने यापूर्वी १ एप्रिल २०२१ची तारीख निर्धारित करण्यात आली होती. मात्र आता ही मुदत २१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच २०२३च्या सुरुवातीपासून सर्व कारनिर्मात्या कंपन्यांना त्यांच्या नव्या कारमध्ये आता फ्रंट पॅसेंजर सीटवरसुद्धा एअरबॅग द्याव्या लागतील.  (The decision was taken to make airbags mandatory for the front passenger seat as well as the driver in the new car.)सरकारकडून नवे नियम बनवण्यात आल्यानंतर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफ्रॅक्चर्सने हा नियम लागू करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. सरकारला हा नियम लागू करण्याची आवश्यकता का भासली आणि त्याचे काय फायदे होतील, हे आपण जाणून घेऊयात.

कार चालवतेवेळी ड्रायव्हरचा हात स्टेअरिंगवर असतो. त्यामुळे ड्रायव्हरची पकड मजबूत राहते. तर अॅक्सिडेंट होताना पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे केवळ सीटबेल्टचाच आधार असतो. अॅक्सिडेंट होताना एअरबॅगमुळे ड्रायव्हरचा बचाव होतो. मात्र शेजारी बसलेल्या व्यक्तीचे डोके विंडशिल्डवर आपटू शकते. त्यामुळे गंभीर जखम होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग अॅक्सिडेंट झाल्यास जीवरक्षक ठरू शकते.

वेगाने अॅक्सिडेंट झाल्यास पॅसेंजर सीटवर बसलेल्या व्यक्तीचे डोके जर डॅशबोर्ड किंवा कुठल्याही इतर भागावर आपटले तर गंभीर जखमेमुळे मृत्यू होऊ शकतो. कारचा डॅशबोर्ड हा मजबूत प्लॅस्टिक किंवा वुडन मटेरियपासून बनलेला असतो, त्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते. अशा परिस्थितीत पुढे बसलेल्या दोन्ही व्यक्तींसाठी एअरबॅग असणे अनिवार्य ठरते.   

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगcarकारroad transportरस्ते वाहतूक