ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे. ...
विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत. ...
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत आणि चौथा तसेच आखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. ...
गेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले. यानंतर, अंबानी कुटुंबीयांनी भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी यांना मुलगा झाल्याची घोषणा केली होती. ...
याच्या यशस्वी प्रयत्नानंतर, इतर मार्गांवरही अशी मेट्रो चालवण्यासंदर्भात DMRCकडून विचार केला जाईल. या ड्रायव्हरलेस ट्रेनसाठी हाय टेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. ...