राष्ट्रवादी, काँग्रेस आणि (उद्धव) शिवसेनेचे नेते एकमेकांना बोचकारण्याची एकही संधी सोडत नाहीत; नुसते सकारात्मक वातावरण असून उपयोग काय? ...
महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये समीर चौगुले एक पात्र सादर करतात. गझल क्या है .... असे म्हणत, ते अफलातून विडंबन सादर करतात. एखादा विषय माहिती नसताना, त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची अवस्था समीर चौगुले उत्तम रीतीने मांडतात. तसेच काहीसे ...
राष्ट्रवादीचे सरचिटणीस खा. सुनील तटकरे यांची मुलाखत ...
भिवंडीत नियम धाब्यावर बसवून अनेक गोडाउन्स उभी आहेत. या गोडाउन्समध्ये कोंडून माणसे मरत असताना सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का? ...
टोलेजंग इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनीच कान टोचले, हे बरे झाले. ...
पहाटेच्या शपथविधीसाठी काकांनीच आपल्याला राजभवनावर पाठवले आणि पुन्हा सगळे काही आपण कसे नॉर्मल करून दाखवले असे चित्र उभे केल्याची देखील चर्चा आहे ...
बिहारसारखी परिस्थिती दुर्दैवाने मुंबई, ठाणे परिसरात निर्माण झाली आहे. कोणीच कोणाला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. ...
स्वच्छतेची मानसिकता एका रात्रीतून येत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नवी मुंबईमध्ये २०१८ पासून या प्रयत्नांना सुरुवात झाली. ...