शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पेरणीपूर्वीच संपणार पीक विम्याची मुदत

By admin | Published: October 25, 2014 1:57 AM

शासनाद्वारे जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गहू व हरभरा या रबी पिकासाठी लागू करण्यात आली आहे.

गजानन मोहोड अमरावतीशासनाद्वारे जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गहू व हरभरा या रबी पिकासाठी लागू करण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची असणारी ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छीक स्वरुपात आहे. हरभरा पिकासाठी या योजनेची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर व गहू पिकासाठी २२ नोव्हेंबर आहे. या कालावधीत जिल्ह्यात या पिकांची पेरणीच होत नसल्याने शासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या बँका जगविण्यासाठीच केवळ पीक विमा योजना आहे काय? असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.अवेळी पाऊस, तापमान व आर्द्रता या हवामान घटकाच्या तीन धोक्यांपासून संरक्षण देणारी हवामानावर आधारित पीक विमा योजना आहे. जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित महसूल मंडळस्तरावर क्षेत्र घटक धरून योजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. शासनाने विमा हप्त्यामध्ये दिलेल्या सवलतींचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, योजनेची अंतिम तारीख होईस्तोवर जिल्ह्यात गहू व हरबरा या पिकांची लागवड होत नसल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कृषी विमा कंपनी अंतर्गत ही योजना जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व अधिसूचित पिकासाठी कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक करण्यात आली आहे.