शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ३५ किलो साखर वाटपाचा संकल्प

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे.

युवा स्वाभिमानचा उपक्रम : भातकुली परिसरातील जनतेसाठी शुभारंभअमरावती : गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भातकुली ग्रामीण परिसरातून करण्यात आला आहे. १ लाख ३५ हजार किलो साखर वाटपाचा संकल्प आमदार रवी राणा यांनी सोडला आहे. साखर वाटप भातकुलीसह बडनेरा, महादेव खोरी, यशोदानगर, संजय गांधीनगर, गांधी आश्रम, महाजनपुरा, गडगडेश्वर, पार्वतीनगर, जेवडनगर, चवरेनगर, राजापेठ, अंजनगाव बारी आदी ठिकाणी स्टॉल लावून वितरित केली जाणार आहे. ८ नोव्हेंबरपासून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. साखर वाटपाचा लाभ युवा स्वाभिमान सदस्यता कार्डधारकांना मिळणार आहे. बडनेरा येथील नवीवस्ती व जुनीवस्ती परिसरात आमदार रवी राणा यांच्या हस्ते साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, अनुप अग्रवाल, अजय जयस्वाल, नील निखार, विलास वाडेकर, सुधीर लवणकर, नाना आमले, नितीन बोरेकर, अभिजीत देशमुख, अलका अंबाडकर, ज्योती काळे, सिद्धार्थ बनसोड, दीपक जलतारे, अवी काळे, मंगेश चव्हाण, रावसाहेब टाले, प्रदीप सोनटक्के प्रफुल्ल सानप, अजय बोबडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)५५ हजार किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्णदरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला आहे. ८ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ५५००० किलो साखर वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले. भातकुली ग्रामीण भागात साखर मिळविण्यासाठी युवा स्वाभिमानच्या कार्डधारकांनी एकच गर्दी केली होती. दिवाळीचे औचित्य साधून साखर वाटप या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.