येथील आकाशवाणी केंद्रातून मराठी भाषा आणि विविध क्षेत्रांत अमरावतीची नवी ओळख निर्माण करणाºया व्यक्तींच्या कार्याची दखल घेतली जात नसल्याचा सूर उमटत आहे. ...
एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे.... ...