राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
यंदाच्या पावसाळ्यात काही ठिकाणी संततधार पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २३४ जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्या बाधित झाल्या आहेत. पावसामुळे मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळांच्या या इमारती कधीही कोसळू शकतात. ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाºया वरूड तालुक्यातील बहुगुणी संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. आता या वैभवाला आणि संत्राउत्पादकांच्या समृद्धीला ओहोटी लागली आहे. प्रथम आंबिया फळाची गळ आणि आता पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे संत्रा झाडांची रया ...
धनुर्वात प्रतिबंधासाठी देण्यात येणारी टिटॅनस टॉक्साइड इंजेक्शन हद्दपार करण्यात आले आहे. त्याऐवजी आता धनुर्वात आणि घटसर्पाचे म्हणजेच डिप्थेरिया अशी संयुक्त लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे. ...
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी बुधवारी महापालिकेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाची तपासणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्यात. ...
पश्चिम महाराष्ट्राला पुरपरिस्थितीचा फटका बसल्याचा परिणाम अमरावती येथील भाजीमंडईत जाणवू लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांना चांगला भाव मिळत असल्याने खासगी बाजारात दुप्पट दराने विक्री सुरू आहे. ...
नागपूरहून आपल्या गावी रक्षाबंधनासाठी कारने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने यात दोघे बापलेक जागीच ठार झाले, तर सासू व सुनेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ...
चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी, गजलकार व साहित्यिक नितीन देशमुख यांना साहित्यक्षेत्रात अतिशय सन्मानाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर काव्यप्रतिभा पुरस्कार मिळाला आहे. ...