अमरावती शहरासह इतर तालुक्यांच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन प्रयत्नरत आहे. जर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व्यतिरीक्त दुपारी २ नंतर विनाकारण घराबाहेर पडले तर कारवाई केली जात आहे. थेट गुन्हा नोंदविला जात आहे. ...
जीवनाआवश्यक वस्तू वगळता इतर कुठलाही व्यवसायास संचारबंदीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याकारणाने २० दिवसांहून अधिक काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली. अजून किमान तीन आठवडे तरी त्यांना व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्यामुळे आत ...
तपासणीसाठी नागपुरात पाठवावे लागणारे नमुने आता अमरावतीतच तपासले जातील. अमरावतीत दोन कोरोना लॅबची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाºया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीच ही माहिती गुरुवारी दिली. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. ...
कोरोनामुळे २३ मार्च रोजी देश लॉक डाउन त्यामुळे मेळघाटातील गोरगरीब आदिवासीच्या हातांना काम नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. अशात मग्रारोहयो अंतर्गत कामे पूर्ण बंद पडली होती. गत आठवड्यापासून घरकुल, सीसीटी, वृक्षलागवड आदी कामे ग्रामपंचायतीमा ...
दुपारपासूनच पळण्याच्या बेतात होते. त्यांनी आपल्या गावावरून चारचाकी वाहन बोलावले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी झोपी गेल्यानंतर त्यांनी डाव साधला. या घटनेनंतर महसूल यंत्रणेत खळबळ उडाली. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने वारंवार सूचना देण्यात येत आहेत. विनाकारण घराबाहेर फिरू नये. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडल्यास नियमाचे पालन करावे व एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये, अशा सूचना देण्यात येत आहे. या सूच ...
हिंदुस्थान बॉडी मेकर संस्थेचे संचालक सलीम भाई यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सॅनिटायझर चेंबरची निर्मिती केली आहे. त्यांनी हे चेंबर महिला बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भेट दिले आहे. ...
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लिंबाला चांगली मागणी असते व भावही मिळतो. पण, लॉकडाऊनमध्ये बाजारपेठेत मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा, ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे. ...
संचारबंदी असतानाही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौकातील त्यांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांसह अभिवादन करण्यास आलेल्या आमदार रवि राणांसह पाच जणांवर भादंविच्या कलम १८८ व सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार गुन्हा ...