बारा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह देशभरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने 'लॉकडाऊन' घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी केंद्रे बंद आहे. तरीही नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्या ...
शहरातील शक्य त्या ठिकाणी बँकांसमोर नगरपालिकाद्वारे सोशल डिस्टन्सिंग राखण्याकरिता बॅरिकेडिंग करण्यात आले. काही बँकांसमोर ते शक्य नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न चालले आहेत. ...
धामणगाव तालुक्यातील सर्वात शेवटचे दोन हजार लोकवस्तीचे गाव विटाळा येथपासून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्याची हद्द सुरू होते. संपूर्ण राज्यात दारूचे दुकाने बंद असताना या गावात देशी, विदेशी, गावरान दारूची खुलेआम विक्री केली जात असल्याची तक्रार थेट जिल् ...
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जग ...
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी अशा दोन विभागांमध्ये नागरिकांकडून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यासाठी २ ते ६ एप्रिल दरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. अमरावती महानगरात गुरुवारी १४ पथकांद्वारे केलेल्या तपासणीत सुमारे आठ हजार नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्यात. ...
सदर रुग्णावर प्राथमिक इलाज करणारे डॉक्टर सोहेल बारी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, छातीत जडपणा आणि वेदना असल्याच्या तक्रारीसह हा रुग्ण १ एप्रिल रोजी सकाळी बेस्ट हॉस्पिटल येथे दाखल झाला. त्याचे इसीजी आणि एक्स-रे काढले गेले. त्याला बॅक्टेरियल न् ...
मागील आठ दिवसांपासून बाजार मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान बाजार मार्केट उघडण्यात आले. प्रत्येक दिवसाला फक्त दोनशे शेतकरी शेतमाल विक्रीकरिता आणतील, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावती ...