आवश्यक संसाधनांचा वापर करून शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी येथे सांगितले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे. ...
राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे. ...
कोरोना, तापमानवाढ, विविध नैसर्गिक संकटे यांचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यातून सावरत नाही तोच टोळधाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोबतच फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी हवालदि ...
पावसाचा श्रीगणेशा करणाऱ्या रोहिणी नक्षत्राला २४ मे रोजी प्रारंभ झाला. मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहिली जात असतानाच बुधवारी तालुक्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात रोहिणीचा पाऊस बरसला. विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामु ...
बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारीसुद्धा संततधार सुरू ठेवल्याने तालुक्यात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील गंगाराम धाजू जावरकर यांचे घर बुधवारी सायंकाळी वादळाने पूर्णत: कोसळले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याचा पं ...
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परंतु यावर उपाययोजना करताना कामांची गती अतिशय संथ आहे. पाणीटंचाईच्या कामाबाबत यंत्रणा पाहिजे तशी सक्रिय नसल्याचे सांगत झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभा ...
सद्यस्थितीत मसानगंजमध्ये सर्वाधिक ३७ कोरोना संक्रमित आहेत. ताजनगर १५, हबीबनगर १४, फे्रजरपुरा १६, रतनगंज १५ संक्रमितांसह कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. या सर्व कंटेनमेंटमध्ये आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अधिक कार्यक्षम होण्यासाठी ...
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
दरवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आला की त्यांची इतकी चर्चा होते की, थेट मंत्रालयापर्यंत हा विषय पोहोचविला जातो. मंत्रालयातील मंत्री व सचिवांना देखील याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची वेळ दरवर्षी येत असते. शिक ...