जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला अमरावती शहरातील हाथीपुरा भागात झाल्यानंतर ४३ दिवसांत १०० संक्रमित व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यानंतरच्या १३ दिवसांत आणखी १०० व्यक्ती आढळून आल्या. पुढील १२ दिवसांत १००, त्यानंतर आठ दिवसांत १०० व आताह ...
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या ...
मेळघाटात वर्षानुवर्षे असलेली डंबा देण्याची पद्धत आजही कायम आहे. गावातील भूमका वा मांत्रिकाकडून चिमुकल्या बालकांपासून तर वयोवृद्धांना डंबा दिला जातो. चिमुकल्यांना डंबा देण्याच्या दोन घटना तालुक्यात नुकत्याच उघड झाल्या होत्या. परंतु, धारणी व चिखलदरा ता ...
महापालिका क्षेत्रातील दक्षिण प्रभाग क्रमांक ४, बडनेरा झोनमधील ४०० वर वैयक्तिक शौचालय बांधकामाचे ७४ लाख ८० हजारांच्या कामांच्या तीन नस्तीमधील सर्व अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व शिक्के त्यांचे नसल्याचे लेखी बयाण्यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. याविषयीचे बयान ...
कोरोना संसर्ग वाढत असला तरी शासनाने नववी, दहावी, बारावीचे वर्ग जुलैपासून, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून आणि पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याशिवाय सरकारसमोर पर्यायच उपलब्ध नाही, अशी ग्रामीण भागाची ...
दर्यापूर, चांदूर रेल्वे, धारणी व चिखलदरा या चार तालुक्यांमध्ये अद्याप कोरोनाचा शिरकाव नाही. अमरावतीत पॉझिटिव्ह आढळलेल्या परिचारिकेच्या संपर्कातील व्यक्ती म्हणून दर्यापूर येथील तीन व्यक्तींचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. चिखलदऱ्यातील दोन मुलींचा थ्रोट स्व ...
शासनाने सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे विस्कळीत झालेली परिस्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती वाढविली आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सोबतच ग्रामी ...
गतवर्षी कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे पोहरा-चिरोडी जंगल भकास झाले होते. त्यातच उन्हाळ्यात या जंगलात आगीच्या घटना घडल्या. नदी-नाले आटल्याने वन्यप्राण्यांनी शिवारापर्यंत धडक दिली होती. रानवाटाही धुळीने माखल्या होत्या. परंतु, पावसाळ् ...
आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने गरीब, होतकरून विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने 'परदेश शिष्यवृत्ती' योजना राबविली जाते. ...