शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात ४१ गावांतील मजुरांचे स्थलांतर

By admin | Updated: December 8, 2015 00:13 IST

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ४१ गावांत रोजगार नसल्यामुळे येथील शेकडो मजूर कुटुंबासह इतरत्र रोजगारासाठी स्थालांतरित झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

अत्यल्प पावसाचा परिणाम : पोटाची खळगी भरण्यासाठीअमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ४१ गावांत रोजगार नसल्यामुळे येथील शेकडो मजूर कुटुंबासह इतरत्र रोजगारासाठी स्थालांतरित झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दऱ्या-खोऱ्यात शेती असलेल्या अल्पभूधारक शेतकरी व मजुरांवर उपासमारीची वेळी आली आहे. मेळघाटात रोजगारासाठी कुठलेही मोठे उद्योग नसल्यामुळे येथील मजुरांचे जीवनमान शेती व किरकोळ व्यवसायावर अवलंबून असतात. मात्र पावसाअभावी शेतीही फुलवू शकले नाही. त्यामुळे किरकोळ व्यवसायही धोक्यात आले असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी तालुक्यातील अंबापाटी, गिरगुटी, खोंगाडा, जामली (आर), कुलागण खुर्द, वस्तापूर, बदनापूर, धरमडोह, बहदारपूर, सप्ती, रोही फाटा, टेंबू्रसोडा, चांदपूर, जैतादेही, भुलेरी, लवदा वन, भवई, ढोमणी फाटा, तेलखार येथील मजूर आपल्या कुटुंबांसह इतरत्र स्थलांतरित झाल्याचा अहवाल आहे. रामटेक, ढोमणबर्डा, मेनघाट, भांदरी, बोरेटयाखेडा, बारुगव्हाण, बोदू, लाखेवाडा, चोबेदा, आवागड, घना, खडीमल, चुनखडी, माडीझडप, बिच्छुखेडा, नवलगाव, गंगारखेडा, कोटमी, पलशा, जरिदा, मेहरीयाम आदी गावांत रोजगारच नसल्याचे पुढे आले आहे. खोज संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांनी शासनाला पत्र पाठवून येथे रोजगार उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दखल घ्यावी, अशी येथील मजुरांची मागणी आहे. (प्रतिनिधी)