शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

निवडणूकपश्चात सरपंचपदाची सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण ११ ते १४ मार्च दरम्यान काढण्यात आले आहे. मात्र, शासनस्तरावर आरक्षण रद्द ...

अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण ११ ते १४ मार्च दरम्यान काढण्यात आले आहे. मात्र, शासनस्तरावर आरक्षण रद्द करण्यात येऊन निवडणूक पश्चात काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने इच्छुक हिरमुसले आहेत.

सरपंचपदासाठी घोडेबाजार थांबावा व खोटी जात प्रकरणे दाखवून निवडणूक लढविण्यात येत असल्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या व्यक्तीला पद न मिळता त्यांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले व आता जानेवारी महिन्यात नव्याने सरपंचपदासाठी आरक्षण काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणुकीची अधिसुचना काढण्यात आलेली आहे. आता २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जाला सुरुवात होणार आहे व ३० ही अंतिम मुदत आहे. कोरोना संसर्गाचे नियम पाळून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.