शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांचा होणार शिरकाव

By admin | Updated: May 8, 2015 00:21 IST

खरीप २०१३ च्या हंगामात पेरणीपासून अतीपाऊस व काढणीच्या काळात परतीचा पाऊस यामुळे सोयाबीन डागी झाले व त्याची उगवणशक्ती कमी झाली होती.

अमरावती : खरीप २०१३ च्या हंगामात पेरणीपासून अतीपाऊस व काढणीच्या काळात परतीचा पाऊस यामुळे सोयाबीन डागी झाले व त्याची उगवणशक्ती कमी झाली होती. याचा फटका शेतकऱ्यांना खरीप २०१४ च्या हंगामात बसला. उगवणशक्ती कमी असल्याने दुबार पेरणीची वेळ आली. तसेच पेरणीच्या कालावधीत दीड महिना पावसाने मारलेली दडी नंतरही सरासरीपेक्षा कमी पाऊस, यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही व दाणा बारकावला. याचा परिणामदेखील खरीप २०१५ च्या हंगामात होणार आहे. शेतकऱ्यांजवळ आता सोयाबीनचा साठा नाही. आता बाजारभावात ४ हजारांवर भावाने सोयाबीन विकला जात आहे. शेतकऱ्यांनी ३००० ते ३२०० रूपये प्रतिक्विंटल भावाने सोयाबीन विकले. शेतकऱ्यांना आता ७ ते ८ हजार रूपये क्विंटल भावाने सोयाबीनचे बियाणे विकत घ्यावे लागणार आहे. मागील हंगामात सर्वाधिक फसवणूक महाबीजने केली होती. या हंगामातदेखील तीच गत राहणार आहे. शेतकऱ्यांची निकड व बियाण्यांची टंचाई बघता दक्षिणेतल्या बोगस व अप्रमाणित बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत कृषी विभागाने बोगस बियाण्यांना पायबंद घालण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)