शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अतिक्रमणधारकांना २५ हजारांची मागणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:13 IST

नांदगाव पेठ : कर लावण्यासाठी गरीब व अशिक्षित अतिक्रमणधारकांना काही लोक २५ हजार रुपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त ...

नांदगाव पेठ : कर लावण्यासाठी गरीब व अशिक्षित अतिक्रमणधारकांना काही लोक २५ हजार रुपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा कुठल्याही अफवांना किंवा दबावाला बळी न पडता नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन केवळ नियमानुसार चलान भरावे, असे आवाहन भाजप तालुका सरचिटणीस राजू चिरडे यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायतीने गावातील सर्व अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा ठराव घेतला. असून त्या अनुषंगाने गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी कर लावण्यासंदर्भात अर्जदेखील दाखल केले आहेत. मात्र, कर लावण्यासाठी गरीब व अशिक्षित लाभार्थींना काही लोक २५ हजार रुपयांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लाभार्थ्यांनी कुठल्याही अफवांना किंवा दबावाला बळी न पडता जागेसाठी लागणारा कर व भोगवटदार यासंदर्भात शासन नियमाप्रमाणे जागेच्या आकारानुसार ग्रामपंचायत कार्यालयाकडे चलान भरावे. कुणीही अतिरिक्त व नियमबाह्य पैसे मागितल्यास भाजप कार्यालयाकडे तक्रार करावी. जे लाभार्थी,नागरिक अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहे,त्यांना तेथून कोणीही हलवणार नाही किंवा कोणीही त्यांच्यासोबत बळजबरी करू शकणार नाही. शासननिर्णयाप्रमाणे जर त्यांना जागा मिळणार असेल अश्या लाभार्थींना कोणताही अतिरिक्त खर्च नाही, अशी माहिती राजू चिरडे यांनी दिली.