शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सामदा येथील बांध फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM

पुलाखालून जाणारे पाणी रोखल्या गेल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, जुना बांध मोकळा न केल्याने ३० जून रोजी आलेल्या दमदार पावसामुळे गयाटीचा नाला तुडूंब भरून वाहिला आणि पुलाजवळ पाणी अडल्यामुळे सौंदळी परिसरात हा बांध फुटला. त्यामुळे सौंदळी-तोंगलाबाद परिसरातील १०० एकरांपेक्षा अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

ठळक मुद्देशेती खरडली : नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : दर्यापूर ते अकोला राज्य महामार्गावर लासूर ते तोंगलाबाद गावच्या मधातील गयाटी नाल्यावरील बांध फुटल्याने शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. त्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्या पुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पुलाच्या बाजूला रस्ता करण्यात आला.पुलाखालून जाणारे पाणी रोखल्या गेल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पावसाळ्याच्या तोंडावर नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, जुना बांध मोकळा न केल्याने ३० जून रोजी आलेल्या दमदार पावसामुळे गयाटीचा नाला तुडूंब भरून वाहिला आणि पुलाजवळ पाणी अडल्यामुळे सौंदळी परिसरात हा बांध फुटला. त्यामुळे सौंदळी-तोंगलाबाद परिसरातील १०० एकरांपेक्षा अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे आधीच कोरोना व दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यात नाल्याच्या पुराने शेती खरडल्याने ते हतबल झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सौंदळीचे सरपंच भारती देशमुख, तलाठी ब्राह्मणकर, तोंगलाबादचे पोलीस पाटील ललिता काळे यांनी त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी शेतकरी अत्यंत आक्रमक होऊन नुकसानभरपाईची मागणी करत होते.पुलाचे बांधकाम करण्यासाठी नाल्याला बांध घेण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नुकसान होईल, हे कंपनीला लेखी कळविले.. मात्र दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या जमिनी पाण्याखाली गेल्या.- वसंतराव तळोकर, शेतकरी, तोंगलाबाद

टॅग्स :Damधरण