शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

पंचायत समितीस्तरावरील लोकशाही दिनाचा लागेना पत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

अमरावती : ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीचा निपटारा हा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचे या ...

अमरावती : ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीचा निपटारा हा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचे या तक्रारीचा ओघ जिल्हा, विभागीय लोकशाही दिनात वाढत आहे. सदर प्राप्त तक्रारी जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या जातात.त्यामुळे नागरीकांच्या तक्रारीचा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर निकाली काढण्यासाठी २६ ऑक्टोंबर २०१८ पासृून जिल्हा परिषदेने मोठा गाजावाजा करून पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी लोकशाही दिन घेण्याचे जाहीर केले होते.परंतु तीन वर्षही पूर्ण होत नाही तोच हा लोकशाही दिन होते तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे झेडपी प्रशासनाने केवळ सर्वसामान्यांना नावापुरताच दिलासा देण्यासाठी केवळ गाजावाजा करून धन्यता मानली की काय असा सुरू सर्व सामान्या नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी संबंधात ग्राम तथा पंचायत समितीवर वेळीच कार्यवाही होत नसल्याने या तक्रारी जिल्हा, विभागीय आणि शासनस्तरावर न्याय मिळविण्यासाठी नागरीक करतात. सदरच्या तक्रारी संबंधित विभागाकडून जिल्हा परिषदेस कार्यवाहीसाठी सादर केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांच्या तक्रारीचा निपटारा हा त्वरीत करता यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य्यकार्यकाऱ्यांनी प्रत्येक पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी ११ ते दूपारी २ वाजेपर्यत लोकशाही दिन घेण्याचा निर्णय घेवून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश झेडपीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखांनी काढले होते. लोकशाही दिनाची अंमलबजावणी २६ ऑक्टोंबर पासून केली. मात्र सुरूवातीला काही महिने हा उपक्रम राबविला गेला.आता मात्र या लोकशाही दिनाचा पंचायत समितीसह जिल्हा परिषदेलाही विसर पडला आहे.आता हा लोकशाही दिनच घेतला जात नसल्याने नागरिकांच्या तक्रारीचा ओघ वाढला आहे.याकडे मोठा गाजावाजा करून प्रत्येक पंचायत समितीनिहाय नेमलेले जिल्हा परिषदेतील संपर्क अधिकारीही लोकशाही दिन केव्हाचेच विसलेत असे चित्र दिसून येत आहे.अन प्रशासनाचे प्रमुखही याबाबत अनभिज्ञ आहेत.परिणामी पंचायत समितीस्तरावरील लोकशाही दिन हा केवळ नावापुरताच ठरल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

पुन्हा सुरू होणार का लोकशाही दिन ?

जिल्हा परिषद प्रशासनाने गावपातळीवरील जनसामान्यांच्या समस्या तालुकास्तरावरच निकाली काढण्यासाठीगत काही वर्षापूर्वी सुरू केलेला पंचायत समितीचा लोकशाही दिन हा अल्पावधीतच बंद पडल्याने पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन यावर लक्ष घालून लोकशाही दिन सुरू करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.