ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
Nagpur : महापालिका निवडणुकीत उमेदवारांना शुक्रवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे कालावधी होता. मात्र युवा स्वाभिमान पार्टीने स्वतंत्रपणे उभे केलेल्या ४१ पैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून २९ उमेदवार रिंगणार कायम आहे. ...
Amravati : शासन-प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. यावर नियंत्रण मिळविण्यास शेतकरी स्वावलंबी मिशनदेखील कुचकामी ठरले आहे. ...
बडनेरा रेल्वे स्थानकालगत असलेल्या झाडाझुडूपांमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर तो कुणाल तेलमोरेचा असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि कुणालने केलेल्या गोष्टीही समोर आल्या. ...