शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

तेलबिया साठा मर्यादेचे निर्बंध नकोच!

By admin | Updated: October 30, 2015 02:18 IST

‘लोकमत’ परिचर्चेत उमटला सूर; भाववाढ नियंत्रणासाठी तूर डाळ साठय़ावर नियंत्रण योग्य.

अकोला: तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी डाळीच्या साठा र्मयादेवर निर्बंध योग्य असले तरी, त्यामध्ये सोयाबीनसह तेलबियांच्या साठा र्मयादेवरही निर्बंध लादण्यात आल्याने, शेतकर्‍यांकडील सोयाबीन घेण्यास धजावत नाहीत. तसेच सोयाबीनचे भावदेखील कमी झाल्याने, शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे तेलबियांच्या साठय़ासाठी र्मयादेचे निर्बंध नकोच, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत गुरुवारी उमटला. तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबिया साठेबाजीविरुद्ध धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरोधात कारवाई झाली पाहिजे; मात्र त्यामध्ये तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबियांच्या साठा र्मयादेचेही निर्बंध लावण्यात आले आहेत. र्मयादेपेक्षा जास्त साठा करता येत नसल्याच्या कारणामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करण्यास व्यापार्‍यांकडून कानाडोळा करण्यात येत असून, याच कारणामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरुद्ध कारवाई करण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या तुरीला भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेतीमालाच्या साठवणूक र्मयादेचे निर्बंध घालण्याऐवजी उत्पादन कसे वाढेल, याबाबत विचार करण्याची गरज असल्याचा विचारही यावेळी मांडण्यात आला. या परिचर्चेत ललित बहाळे, मनोज खंडेलवाल, वसंत बाछुका,- मधुकरराव सरप, अरुण काळे, नरेश बियाणी,कैलास खंडेलवाल, द्वारकादास चांडक आदी मान्यवर सहभागी झाले होते.