शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेलबिया साठा मर्यादेचे निर्बंध नकोच!

By admin | Updated: October 30, 2015 02:18 IST

‘लोकमत’ परिचर्चेत उमटला सूर; भाववाढ नियंत्रणासाठी तूर डाळ साठय़ावर नियंत्रण योग्य.

अकोला: तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी डाळीच्या साठा र्मयादेवर निर्बंध योग्य असले तरी, त्यामध्ये सोयाबीनसह तेलबियांच्या साठा र्मयादेवरही निर्बंध लादण्यात आल्याने, शेतकर्‍यांकडील सोयाबीन घेण्यास धजावत नाहीत. तसेच सोयाबीनचे भावदेखील कमी झाल्याने, शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे तेलबियांच्या साठय़ासाठी र्मयादेचे निर्बंध नकोच, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत गुरुवारी उमटला. तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबिया साठेबाजीविरुद्ध धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरोधात कारवाई झाली पाहिजे; मात्र त्यामध्ये तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबियांच्या साठा र्मयादेचेही निर्बंध लावण्यात आले आहेत. र्मयादेपेक्षा जास्त साठा करता येत नसल्याच्या कारणामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करण्यास व्यापार्‍यांकडून कानाडोळा करण्यात येत असून, याच कारणामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरुद्ध कारवाई करण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या तुरीला भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेतीमालाच्या साठवणूक र्मयादेचे निर्बंध घालण्याऐवजी उत्पादन कसे वाढेल, याबाबत विचार करण्याची गरज असल्याचा विचारही यावेळी मांडण्यात आला. या परिचर्चेत ललित बहाळे, मनोज खंडेलवाल, वसंत बाछुका,- मधुकरराव सरप, अरुण काळे, नरेश बियाणी,कैलास खंडेलवाल, द्वारकादास चांडक आदी मान्यवर सहभागी झाले होते.