शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तेलबिया साठा मर्यादेचे निर्बंध नकोच!

By admin | Updated: October 30, 2015 02:18 IST

‘लोकमत’ परिचर्चेत उमटला सूर; भाववाढ नियंत्रणासाठी तूर डाळ साठय़ावर नियंत्रण योग्य.

अकोला: तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी डाळीच्या साठा र्मयादेवर निर्बंध योग्य असले तरी, त्यामध्ये सोयाबीनसह तेलबियांच्या साठा र्मयादेवरही निर्बंध लादण्यात आल्याने, शेतकर्‍यांकडील सोयाबीन घेण्यास धजावत नाहीत. तसेच सोयाबीनचे भावदेखील कमी झाल्याने, शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे तेलबियांच्या साठय़ासाठी र्मयादेचे निर्बंध नकोच, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत गुरुवारी उमटला. तूर डाळीच्या भाववाढ नियंत्रणासाठी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबिया साठेबाजीविरुद्ध धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरोधात कारवाई झाली पाहिजे; मात्र त्यामध्ये तूर डाळीसह सोयाबीन व इतर तेलबियांच्या साठा र्मयादेचेही निर्बंध लावण्यात आले आहेत. र्मयादेपेक्षा जास्त साठा करता येत नसल्याच्या कारणामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करण्यास व्यापार्‍यांकडून कानाडोळा करण्यात येत असून, याच कारणामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाई कमी करण्यासाठी तूर डाळीच्या साठेबाजीविरुद्ध कारवाई करण्याच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या तुरीला भाव कमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेतीमालाच्या साठवणूक र्मयादेचे निर्बंध घालण्याऐवजी उत्पादन कसे वाढेल, याबाबत विचार करण्याची गरज असल्याचा विचारही यावेळी मांडण्यात आला. या परिचर्चेत ललित बहाळे, मनोज खंडेलवाल, वसंत बाछुका,- मधुकरराव सरप, अरुण काळे, नरेश बियाणी,कैलास खंडेलवाल, द्वारकादास चांडक आदी मान्यवर सहभागी झाले होते.