शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

क्षारयुक्त पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: June 4, 2014 22:03 IST

अकोट ग्रामीण भागात उन्हाळय़ात ८४ खेडी पाणीपुरवठ्याचे पाणी केवळ तीनच दिवस;क्षारयुक्त पाण्याने आरोग्य धोक्यात

रोहणखेड : येथे उन्हाळा लागल्यापूर्वीच पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. परिणामी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात नागरिकांना ८४ खेडी पाणीपुरवठ्याचे पाणी केवळ तीनच दिवस तेही अपुरे मिळाले आहे. त्यामुळे नागरिक हापसीच्या क्षारयुक्त पाण्यावर तहान भागवित आहेत. या पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचे आहार जडले आहेत. मात्र गावात एवढी भीषण पाणीटंचाई असूनही लोकप्रतिनिधी कुंभकर्णाच्या झोपेत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाद्वारे मात्र कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरू आहे. येथील पाणीटंचाईसाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. उन्हाळा संपत आला; परंतु अद्याप निधी मात्र मिळालाच नाही. पावसाळ्यातही ग्रामस्थांना पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे अनेकांना विविध प्रकारचे आजार जडले आहेत; परंतु आरोग्याविषयी मार्गदर्शन करणारे आरोग्यसेवकदेखील गावात येत नाहीत. त्यामुळे हापशीच्या पाण्याचे नमुने कोण घेणार, प्राथमिक उपचार कोण करणार, आरोग्यविषयक जनजागृतीवर माहिती कोण देणार, आदी प्रश्न निर्माण झाले आहेत.