शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:48 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात ३.६७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात ०.८९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १९.८२ तर अरुणावती धरणात १३.५२ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने वऱ्हाडडावरील जलसंकट गडद झाले आहे.वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या १६ डिसेंबर रोजी हा जलसाठा ३९.७८ टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये ४९.९७ टक्के होता. यावर्षी ४ जानेवारीपर्यंत जलसाठ्यात मोठी घसरण झाली असून, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.०३ टक्के, निर्गुणा ५८.४१, उमा धरणात केवळ ३.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९०.१९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २८.४३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५०.०७, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १५.६१, पलढग ७८.०३, मन १६.४८ तोरणा २३.७० टक्के, तर उतावळी धरणात ३१.१८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १९.८२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.५२, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ७०.४८ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.

बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर!सध्या हिवाळा ऋतू असल्याने बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर एवढाच आहे. तरी जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तापमान वाढले तर बाष्पीभवन वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो, त्यामुळे आतापासून विशेषत: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणWaterपाणीDamधरण