शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

आंदोलने उंदड झाली...कोरोनाची भीती ना उरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 6:45 PM

Political Agitation continue in Akola सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसतानाही  राजकीय आंदोलनबाजी मात्र  जोरात आहे.

अकोला : कोरोनाची आटोक्यात न येणारी स्थिती पाहता ^‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली असताना व संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसतानाही  राजकीय आंदोलनबाजी मात्र  जोरात आहे.  कोरोना संसंर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सींग पाळा असे कानाकपाळी आरोडून सांगणाºया सत्ताधाºयांसह विरोधकांनाही याच नियमाचा विसर पडत असल्याने कोरोनाची भिती उरली का? हा प्रश्नच आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे, उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार प्रकरण या घटनांमुळे सध्या देशभरात वाढळ उठले आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना असे प्रमुख पक्ष सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलनांच्या माध्यमातून या प्रश्नांवरची आपली भूमिका लोकांपर्यत पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न व अधिकार मान्य केला तरी कोरोनाच्या संकटात अशा आंदोलनातील उपस्थितीची संख्या मर्यादीत ठेवणे सहज शक्य होते. कोरोनाच्या संकट संपलेले नाही. त्यामुळेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी जाणीव निर्माण करणारी मोहीम सुरू आहे. या मोहिमेमधून दोन लाख ४२ हजार ४६१ नागरिकांचे तपासणी करण्यात आली त्यामध्ये  कोरोनाचे लक्षणे असलेली ६१ रूग्ण आढळून आले असून, तब्बल ४,२७५ रूग्ण रक्तदाब व मधुमेहाचे आढळून आले हे सर्व कोरोनाच्या धोका पातळीत येतात.  हे संकट थोपवणे खरेच एकट्या शासकीय बळावर शक्य होणार नाही, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने जबाबदारीने काळजी घेणे व सुरक्षितता बाळगणे गरजेचे बनले आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांची प्राथमिकता अगोदर संकटापासून बचावणे हीच असायला हवी. मात्र सध्याचे राजकीय आंदोलनाचे चित्र पाहता कोरोना संपला अशाच थाटात राजकारण अनलॉक झाले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण