शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

मुळा धरणाच्या इतिहासात रब्बी आवर्तनाचा निचांकी वापर; उजवा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 2:26 PM

पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे.

राहुरी : पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. भरारी पथकाने रात्रंदिवस कमी कर्मचा-यांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर केल्याचे समोर आहे़.कालव्यावर असलेल्या २५० विद्युत मोटारी व २५० पाईप काढण्यात आले होते़. रब्बीसाठीचे उजव्या कालव्याला दरवर्षी ५ हजार दशलक्ष घनफुटापेक्षा अधिक पाण्याचा वापर केला जात होता़. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याच्या नासडीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती़. ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट  पाणी वापर करण्याचा निर्णय घेतला होता़. प्रत्यक्षात ३ हजार २५० दशलक्ष घनफूट  पाणी वापरात आले आहे़. उजव्या कालव्याखाली ४० हजार हेक्टर पिकाखालील क्षेत्र ओलिताखाली आले आहे़.  उजव्या कालव्याचे आवर्तन २९ दिवस चालले़. आवर्तनाचा कालावधीही कमी झाला़ सर्वांचे भरणे झाल्यानंतर पाणी बंद करण्यात आले़. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पाण्याचा काटकसरीने वापर झाल्याने शेतक-यांना योग्य प्रमाणावर पाणी नजिकच्या काळात उपलब्ध होणार आहे़.

टॅग्स :ahmedabadअहमदाबादDamधरणWaterपाणीRahuriराहुरी