शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

सरकारने दात कोरुन कर्जमाफी देऊ नये - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 3:32 PM

अहमदनगर, दि. 29 - सरकारने शेतक-यांच कर्ज पूर्ण ‘फिटलं’ म्हणावं. तत्वत:, अंशत: या थापा आहेत. मोदींना उत्तरप्रदेशची कर्जमाफी चालते ...

अहमदनगर, दि. 29 - सरकारने शेतक-यांच कर्ज पूर्ण ‘फिटलं’ म्हणावं. तत्वत:, अंशत: या थापा आहेत. मोदींना उत्तरप्रदेशची कर्जमाफी चालते मग महाराष्ट्राच्या कर्जमाफीचा बोजा का वाटतो, असा सवाल शरद पवार यांनी केला.

पद्भूषण सन्मान मिळाल्याबद्दल व संसदेतील कारकीर्दीला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगर जिल्ह्याच्या वतीने शरद पवार यांचा भेंडा (ता नेवासा) येथे सर्वपक्षिय सत्कार करण्यात आला यावेळी पवार बोलत होते. मोदी म्हणतात, कर्जमाफी घातक आहे़ माझं त्यांना म्हणणं आहे, उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले व तशी घोषणाही केली. उत्तरप्रदेशात तुम्हाला कर्जमाफी घातक वाटत नाही. मग महाराष्ट्रात कशी वाटते? माझी करंगळी पकडून मोदी राजकारणात आले ते नेहमी सांगतात, पण आता मीच माझ्या करंगळीचं माप शोधतोय, अशी मिश्किल थट्टा पवार यांनी केली. शेतपिकाला योग्य किमत मिळाल्याशिवाय शेतकरी समृद्ध होणार नाही. अन्यथा असे कर्जमाफीचे निर्णय वारंवार घ्यावे लागतील. नगर जिल्ह्यातून मला राजकारणाचे बाळकडू मिळाले व येथूनच माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली, असा उल्लेखही पवार यांनी केला.

आम्ही पवारांसोबतमहाराष्ट्रात विविध खो-यांमध्ये पाण्याची समस्या बिकट बनली आहे़ पाणी प्रश्नावर पवारांनी नेतृत्व करण्याची गरज आहे़ त्यासाठी आम्ही सर्व पवार यांच्यासोबत राहू, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली.